राज्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू
मुंबई । राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या भीषण अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रत्नागिरी, गोंदिया आणि छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या स्वतंत्र अपघातांमध्ये लहान मुलीसह पाच जणांचा जीव गेला असून अनेक जण जखमी…