राज्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू

मुंबई । राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या भीषण अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रत्नागिरी, गोंदिया आणि छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या स्वतंत्र अपघातांमध्ये लहान मुलीसह पाच जणांचा जीव गेला असून अनेक जण जखमी…

जळगाव ग.स. सोसायटी: अजबसिंग पाटलांच्या राजीनाम्यानंतर रागिणी चव्हाण यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ!

जळगाव । गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या सरकारी नोकरांची अग्रगण्य सहकारी संस्था अर्थात 'ग.स. सोसायटी'च्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. आज झालेल्या विशेष निवडीत ग.स.च्या अध्यक्षपदी रागिणी…

भुसावळ येथे १७ जुलै रोजी रोजगार व समुपदेशन मेळाव्याचे आयोजन

जळगाव । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व समुपदेशन मेळाव्याचे आयोजन शुक्रवार, दि. १७ जुलै…

शरद पवार NDA मध्ये जाणार का? सुप्रिया सुळे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हटले..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीओसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. ज्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. शरद पवार एनडीएमध्ये जाणार म्हटल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला. यासोबतच डीलिमिटेशन बिलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस…

जळगावात घंटागाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; कचरा संकलन सेवा ठप्प

जळगाव । जळगाव महानगरपालिकेअंतर्गत घराघरांतून कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी आज बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी शहरातील कचरा संकलन सेवा ठप्प झाली असून स्वच्छता व्यवस्थेवर त्याचा…

राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण; जळगावसह अनेक जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

मुंबई | राज्यात जुलैच्या पहिल्या सहा दिवसांत मुसळधार पावसाने हाहाकार माजविल्यानंतर काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे अनेक भागांत उकाडा वाढला असून नागरिकांसह शेतकरीही चिंतेत होते. मात्र आता राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण…

राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त निबंध स्पर्धा ! पत्रकार राजन पारकर यांनी पटकावला प्रथम क्रमांक

काव्य स्पर्धेत अमित माने पहिले मुंबई, दि. (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त १८ जून ते २६ जून २०२६ कालावधीत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा व काव्य स्पर्धेला शाहूप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत आलेल्या…

भडगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सोलर कॉपर वायर चोरी प्रकरणी ९ आरोपी जेरबंद; साडेपाच लाखांचा…

भडगाव | भडगाव पोलिसांनी सोलर प्लांटमधील कॉपर वायर चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत ९ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ₹५ लाख १५ हजार ४०० किमतीचा मुद्देमाल…

राज्य मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, एसटी स्थानकांचा होणार विकास

मुंबई । राज्य मंत्रिमंडळाच आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एकूण आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्याशिवाय दापचरी…

महाराष्ट्रात पावसाला ब्रेक; शेतकऱ्यांची चिंता वाढली, 20 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई /जळगाव । राज्यात दमदार सुरुवात केलेल्या मान्सूनने सध्या विश्रांती घेतल्याने जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात उकाडा वाढला आहे. जुलै महिना अर्धा संपत आला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून दुबार पेरणीचे संकट…