राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 धडाकेबाज निर्णय
मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ५ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमुळे सामान्य जनतेला फायदा होणार आहे. नियोजन विभाग, उर्जा विभाग, आपत्ती व्यवस्थापन…