महाराष्ट्रात पावसाला ब्रेक; शेतकऱ्यांची चिंता वाढली, 20 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई /जळगाव । राज्यात दमदार सुरुवात केलेल्या मान्सूनने सध्या विश्रांती घेतल्याने जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात उकाडा वाढला आहे. जुलै महिना अर्धा संपत आला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून दुबार पेरणीचे संकट…