जळगावसह महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा, बळीराजाची चिंता वाढली
मुंबई । महाष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा ४० अंशाच्या वर गेल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. मार्च महिन्यात तापमान वाढीने कहर केला असून आगामी उन्हाळ्याचे दिवस कसे जाणार याची चिंता नागरिकांना धास्तावत आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा…