शेळगाव बॅरेज सिंचन प्रकल्पासाठी रु. 1400 कोटी रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता;– जलसंपदा…

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या शेतीसिंचन प्रकल्पासाठी महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारामुळे शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी तब्बल रु. १४०७.२० कोटी रुपयांची तृतीय सुधारित…

जीवरक्षक ओमचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार

पोहता येत नसतानाही अनेर नदीत स्नानासाठी उतरलेल्या चौघासाठी उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय 14) हा देवदूत ठरला आहे. ओमच्या या धाडसामुळे चौघांचे प्राण वाचले. जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने त्याच्या…

जळगावात उन्हाचा पुन्हा तडाखा; पारा थेट ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचला

जळगाव । जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तापमानात घसरण झाली होती. यामुळे उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता अवकाळी पावसाचे सावट संपुष्टात आले असून उन्हाची तीव्रता पुन्हा वाढू लागली आहे. अवघ्या एका दिवसात तापमानात तब्बल ४…

हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात ईटीएस मोजणी ; महसूल राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई | मुक्ताईनगर तालुक्यातील (जि.जळगाव) मौजे हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयामार्फत ईटीएस मोजणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. या मोजणीचा अहवाल आल्यानंतर या संदर्भात पुढील कार्यवाही केली जाईल, असे महसूल…

उष्णतेच्या लाटेचा वाढता प्रभाव; नागरिकांना खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

जळगाव | मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत असून, पुढील काही दिवसांमध्ये तापमानवाढ कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सर्वसामान्य…

अचूक जनगणना ही धोरणनिर्मितीसाठी महत्वाची बाब ; जिल्हाधिकारी रोहन घुगे

तीन दिवसीय जनगणना प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जळगाव । जनगणनेचा इतिहास इ.स.पूर्व 300 वर्षांपासून असून आजही त्यामध्ये सातत्याने बदल होत आहेत. “जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून ती धोरणात्मक निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब…

..तर आम्ही सर्व मंत्री, आमदार राजीनामा देऊ ; सातारा राड्यावरून शिंदे गट नाराज

मुंबई : साताऱ्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या राड्याचे पडसाद आता विधीमंडळात उमटले असून महायुतीतच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणावरून मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यात…

जळगावहून सकाळी पुणे जाण्यासाठी सोयीची आणखी एक रेल्वे

जळगाव । वाढत्या उन्हाळी गर्दीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातून उत्तर भारतातील महत्त्वाच्या शहरांकडे विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे ते गाझीपूर सिटी दरम्यान द्विसाप्ताहिक विशेष गाडी सुरू करण्यात येणार…

जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार..

सामंजस्य करारावर झाल्या सह्या जळगाव | केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत जळगावच्या जैन हिल्सवर भारतीय कृषी अनुसंधान परिषद- राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, त्रिची आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्यामध्ये…

थोरांदळे गावात विश्वासराव कुटुंबाच्या वतीने प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा : स्व. किसनरावांच्या…

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तसेच समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या थोरांदळे गावच्या आदर्श कुटुंबातील पिता कै. किसन शिवराम विश्वासराव यांच्या स्मरणार्थ मुले सर्वश्री मारुती, रामहरी , नरहरी, डॉ. दत्ता, मुली कमल,…