जळगाव जिल्ह्यात ७५ कोटीचा केळी विम्याचा महाघोटाळा समोर
जळगाव | जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत तब्बल ७५ कोटी ३९ लाख रुपयांचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असून, या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. केळी लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावात प्रत्यक्षात शेतीत केळी नसतानाही…