राज्य सरकार देणार आता शिधापत्रिकाधारकांना केरोसीन
मुंबई । आखाती देशांतील सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असून, त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. एलपीजी गॅसच्या उपलब्धतेत अडचणी निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी गॅसटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर…