अचूक जनगणना ही धोरणनिर्मितीसाठी महत्वाची बाब ; जिल्हाधिकारी रोहन घुगे
तीन दिवसीय जनगणना प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
जळगाव । जनगणनेचा इतिहास इ.स.पूर्व 300 वर्षांपासून असून आजही त्यामध्ये सातत्याने बदल होत आहेत. “जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून ती धोरणात्मक निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब…