बालपणीचा कोकणातील ‘लाल परी’ प्रवास…

बालपणी कोकणात जाण्यासाठी केलेला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास आजही अंधुकसा का होईना, पण मनात खूप जिवंत आहे. १९८२–८३ च्या सुमारास… माझं वय साधारण ७–८ वर्षांचं. आई, आजी आणि आत्या यांच्यासोबत कोकणातील दापोलीकडे…

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनता शासनाच्या दारी नाही… शासनच जनतेच्या दारी”; महाराजस्व समाधान शिबिरातून शेकडो नागरिकांना योजनांचा थेट लाभ जळगाव |छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य उभे करताना “रयतेचा राजा म्हणजे रयतेची सेवा” हा विचार ठेवला होता. त्याच विचाराने शासन आज…

एलपीजी गॅस सिलिंडर ६० रूपयांनी महागला

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. घरगुती गॅसच्या किंमती ६० रुपयांनी महागल्या आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती…

“उन्मेश पाटील पुन्हा जळगावचे खासदार…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाने खळबळ!

मुंबई : जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमात शिंदे यांनी उन्मेष पाटील यांच्या राजकीय भविष्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे…

मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा

मुंबई । महाराष्ट्रातील शेतकरी ज्या घोषणेकडे आतुरतेने डोळे लावून बसला होता ती घोषणा अखेर राज्य सरकारने केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी…

राज्यपालांमध्ये मोठे फेरबदल; जिष्णू देव वर्मा आता महाराष्ट्राचे राज्यपाल

मुंबई । देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी रात्री अचानक देशातील विविध राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशातील राज्यपाल, नायब राज्यपालांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यात तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या…

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव, | राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या महा-रेशीम अभियान २०२६ अंतर्गत तुती लागवड वाढवून रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय यांच्या मार्फत जनजागृतीसाठी रेशीम रथाच्या…

खालापूरमध्ये श्री अम्मा भगवान मंदिरासाठी स्थलशुद्धी हवन; हजारो भक्तांची उपस्थिती

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे श्री अम्मा भगवान मंदिराच्या निर्माणाधीन कार्याच्या निमित्ताने श्री भगवाना‍चा ७७ वा वाढदिवस सोहळा आणि स्थलशुद्धी हवन विधी या प्रसंगी, परम पूज्य अरविंद दासाजी, समाजसेवक श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर थानावाला श्री…

राजकीय वैमनस्यातून सरपंच-उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न ; चार जण जेरबंद

चाळीसगाव : तालुक्यातील दस्केबर्डी गावातील सरपंच आणि उपसरपंच यांना रस्ते अपघाताचा बनाव करून जीवे मारण्याचा कट रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहुणबारे पोलिसांनी केलेल्या तपासात हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात चार संशयित आरोपींना…

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय, कृषीमंत्र्यांची माहिती

मुंबई | शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…