जळगावसह राज्यात ढगाळ वातावरण, तापमानाचा पारा वाढला
जळगाव/मुंबई । उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा अभाव आणि ढगाळ हवामानामुळे राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. परिणामी थंडीचा कडाका कमी झाला आहे. जळगावच्या किमान तापमानात एकाच दिवसात 5.4 अंशांनी वाढ झाली. यामुळे रविवारी जळगावचे किमान…