आपल्या उच्चशिक्षणाला साजेस असं कोणतंच काम माजी खासदारांनी केलं नाही; कत्तलखाना मात्र आणला

भाजपा सहमुख्य प्रवक्ते आणि चाळीसगाव चे भुमिपुत्र अजित चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत उन्मेष पाटील यांना सुनावले चाळीसगाव प्रतिनिधी: तुम्ही ५वर्ष आमदार, ५ वर्ष खासदार असतांना कोणतं असं शाश्वत काम केलं आहे? स्वताला उच्चशिक्षित म्हणून…

चाळीसगाव शहरात आ. मंगेश चव्हाण यांनी साधला संवाद

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- येथील विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. मंगेश रमेश चव्हाण यांनी चाळीसगाव शहरात विविध ठिकाणी प्रचार करून नागरिकांशी संवाद साधला. विकासकामांसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहा असे आवाहन महायुतीच्या…

लाडक्या बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळून विजयासाठी दिल्या सदिच्छा

जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव शहर मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा उर्फ सुरेश दामू भोळे यांनी कांचन नगर, चौघुले प्लॉट परिसर या भागात सकाळी जोरदार प्रचार केला. प्रचारामध्ये अनेक नागरिक स्वतःहून सहभागी झाले होते. अनेक लाडके…

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज २७ मे पासून भरता येणार

मुंबई । फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला आहे. मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या…

केळी उत्पादकांना फळ पीक विम्याचा लाभ मिळावा

रावेर । सध्या सुरू असलेल्या भयंकर उन्हाळ्यात तापमानाने पंचेचाळीशी ओलांडली असल्याने नियमानुसार केळी उत्पादकांना फळ पीक विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांनी कृषी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून…

यावल तालुक्यात उष्माघातामुळे शेतकरी महिलेचा मृत्यू

यावल । तालुक्यातील मनवेल येथील ७० वर्षीय शेतकरी महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही महिला गुरुवारी दगडी शिवारातील त्यांच्या शेतात काम करत होती. दुपारी त्यांना शेतात अत्यवस्थ वाटू लागले. घरी आल्यानंतर काही वेळाने…

जळगाव पोलीस ॲक्शन मोडवर ; चौघांचा जीव घेणाऱ्या दोघा आरोपिंना घेतले ताब्यात

जळगाव : पुण्यातील पोर्शे कार अपघाताच्या घटनेनंतर पुन्हा एकदा हीट अँड रनप्रकरण चर्चेत आलं आहे. अशाचप्रकारे जळगाव जिल्ह्यात 15 दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यात, 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, पण पोलिसांनी एकाही आरोपीला अटक न केल्याने संताप…

एसडीआरएफची बोट बुडाली ; भडगावच्या जवानासह तिघांचा मृत्यू

भडगाव | अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटण्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन जवांनाचा मृत्यू झाला असून यात भडगाव तालुक्यातील पांढरद येथील जवान वैभव वाघ यांचा देखील समावेश असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत…

डोंबिवली एमआयडीसी आगीत दोन महिलांसह चार जणांचा मृत्यू, अनेक जखमी

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात एका कंपनीत स्फोटानंतर लागलेल्या आगीत आतापर्यंत दोन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींचा आकडा हा ३४ वर पोहोचला आहे. त्यांच्यावर नजीकच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा…

‘सोने’ खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! आज किमती इतक्या रुपयांनी घसरल्या

मुंबई । गेल्या कित्येक दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाल्याची पाहायला मिळाली होती. मात्र आज वाढत्या दराला ब्रेक लागलेला पाहायला मिळाला आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर…