पाचोरा हादरले! पीएसआयच्या घराला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

पाचोरा । पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील रहिवासी आणि मुंबईत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र उमेशसिंग राऊळ यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून जाळपोळीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आलीय. सुदैवाने घरातील महिलांनी…

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट…

३१ मार्चपर्यंत ई-केवायसी करण्याचे पालकमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन जळगाव | - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक कारणांमुळे व पर्याय निवडीतील चुकांमुळे काही पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्या…

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

मुंबई । अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हाॅलमध्ये पार…

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची केली पाहणी जळगाव | जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या…

सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी 5 वाजता त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. सुनेत्रा पवार यांची आज सर्वप्रथम पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. आज…

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाची घोषणा 12 तारखेला? शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट काय?

मुंबई । उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी घडत आहे. कालच राष्ट्रवादीचे नेते वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या घडामोडी सुरू असतानाच…

नागरिकांना जबाबदारीची जाणीव करुन देण्याची गरज – अश्विन वैद्य

जळगाव | “स्वच्छता, शिस्त, सत्य, अहिंसा आणि कायदा-सुव्यवस्था हे महात्मा गांधीजींचे मूलभूत विचार आपण विसरत चाललो आहोत. पुढील १५ ते २० दिवस तुम्ही गावोगावी जाणार आहात. तेथे प्रदर्शनी, संवाद, खेळ, प्रश्नमंजुषा आदी माध्यमांतून नागरिकांना एक सजग…

Jalgaon : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या इतक्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये ७६ जागांपैकी महायुतीने तब्बल ७० जागांवर विजय मिळविला आहे. दरम्यान उमेदवारांच्या अनामत रकमेबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण ३२१…

गांधी रिसर्च फाऊंडेशनची उद्यापासून ग्राम संवाद सायकल यात्रा

जळगाव - येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने (हुतात्मा दिनी) दरवर्षीप्रमाणे ग्राम संवाद सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी विचारांचा प्रचार-प्रसाराच्या उद्देशाने दि. ३० जानेवारी ते १२…

महाराष्ट्र पोरका! जनसामान्यांचे ‘दादा’ अनंतात विलीन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत अपघात झाला आणि त्यात त्यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण महाराष्ट्र सून्न झाला. सर्वपक्षिय नेत्यांनी बारामतीकडे धाव घेतली. अजित पवारांवर प्रेम…