मतदानासाठी भरपगारी सुट्टी अनिवार्य; मतदान दिनी सुट्टी न दिल्यास तक्रारीवर तात्काळ होणार कारवाई
जळगाव | भारताने लोकशाही पद्धती स्वीकारल्यानंतर १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. लोकशाही पद्धतीचे संरक्षण आणि प्रत्येक मतदारास मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १3५…