शेतकरी कर्जमाफीवर आचारसंहितेचे सावट; मुख्यमंत्री फडणवीसांच्या ‘जून’च्या डेडलाईनचे काय…

मुंबई । विधानसभा निवडणुकीत दिलेले सर्वात मोठे आश्वासन पूर्ण करण्याच्या तयारीत असलेल्या महायुती सरकारसमोर आता तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे…

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ जळगाव/मुंबई | जागतिक पातळीवरील भू-राजकीय घडामोडी, पॉलिमरच्या वाढत्या किमती आणि बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६…

जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरुद्ध पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन मोड’; २ गावठी पिस्तूल व जिवंत…

जळगाव । धरणगाव आणि भुसावळ येथे पोलिसांकडून करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये गावठी पिस्तुलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धरणगावमध्ये गावठी पिस्तुलासह एक…

ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ, प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत डॉ. आनंद नाडकर्णी (वय ६८) यांचे आज, शुक्रवार सकाळी मुंबईतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरातील साहित्य, वैद्यकीय आणि…

अजनी धरणातून उद्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार !

जळगाव । वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार उद्या…

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये १४ मोठे निर्णय

मुंबई । आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये १४ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाचा नेमका कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार हे आपण जाणून घेणार आहोत... आजच्या…

जळगाव जिल्ह्यात भीषण उष्णतेने घेतला २० वर्षीय नवविवाहितेसह दोघांचा बळी

जळगाव । गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात तापमानाने ४५ अंशाचा टप्पा ओलांडला असून अंगाची लाही लाही होत आहे. अशातच या भीषण उष्णतेने…

कोकण रेल्वेने चाकरमान्यांना दिलासा द्यावा ! कणकवलीसह अनेक रेल्वे स्थानकांवरील फलाटांवर छप्पर केंव्हा…

सामाजिक कार्यकर्ते सुरेश लाड यांचा संतप्त सवाल मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मूळचे कोकणातील बोरीवली (पूर्व), मुंबई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मुंबई वैश्य समाजाचे अध्यक्ष सुरेश आत्माराम लाड यांनी कणकवली रेल्वे स्थानकावरील समस्यांना…

उष्णतेच्या तीव्र झळांमुळे जळगावकर हैराण; तापमानाचा पारा ४५ अंशाच्या वर

जळगाव । जिल्ह्यासह शहरात उन्हाने अक्षरशः कहर माजवला असून वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत आहेत. उष्णतेच्या तीव्र झळांमुळे नागरिक हैराण…

दरवाढीचा भडका! चांदी ३० हजारांनी महागली, तर सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

जळगाव । जळगावच्या सराफा बाजारात आज आजवरची सर्वात मोठी आणि धक्कादायक उलथापालथ पाहायला मिळाली. केंद्र सरकारने मौल्यवान धातूंवर १५ टक्के आयात शुल्क लागू केल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली असून, ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठी…