फडणवीस सरकारचे सर्वात मोठे 5 निर्णय ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?
मुंबई । राज्य मंत्रिमंडळाची आज (30 सप्टेंबर) सप्टेंबर महिन्याची अखेरची बैठक पार पडली. या बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग विभाग, ऊर्जा विभाग, नियोजन विभाग आणि विधि व न्याय विभाग…