फडणवीस सरकारचे सर्वात मोठे 5 निर्णय ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

मुंबई । राज्य मंत्रिमंडळाची आज (30 सप्टेंबर) सप्टेंबर महिन्याची अखेरची बैठक पार पडली. या बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग विभाग, ऊर्जा विभाग, नियोजन विभाग आणि विधि व न्याय विभाग…

इंग्रज, भारत छोडो या आंदोलनात सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते अग्रणी होते –कॉ.किशोर ढमाले

सत्यशोधक विचार मजबुतीने प्रस्थापित करण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करावेत–प्रवीण गायकवाड सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने डॉ.बाबा आढाव सन्मानित !!! पुणे - पाऊस सुरू असताना देखील जेधे मेन्शन येथे महापुरुषांच्या तसेच आप्पासाहेब व…

राज्य सरकारचा मोठा निर्णय, अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना डीपीडीसीच्या निधीतून पैसे देणार

मुंबई । राज्यात अतिवृष्टीमुळे राखरांगोळी झालेल्या भागात शेतकरी आणि सामान्य नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतील ५% निधी आता आपत्तीग्रस्तांना मदत…

जळगावमध्ये दसऱ्यापूर्वी सोन्याने नवा उच्चांक गाठला

जळगाव । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोन्याच्या दराने सोमवारी सकाळी बाजार उघडताच मोठी उसळी घेतली. दसऱ्यापूर्वी सोन्याने केलेला नवा उच्चांक लक्षात घेता ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना मोठा धक्का बसला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी…

दिपावली सणानिमित्त फटाका विक्रेत्यांना तात्पुरत्या विक्री स्टॉल परवाण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव । दिपावली सणानिमित्‍त फटाका विक्रेत्यांना तात्‍पुरते फटाके विक्रीचे परवाने घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विहित पद्धतीने सर्व बाबींची पुर्तता करूनच अर्ज सादर करण्यात यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामध्ये जळगांव शहर,…

जामनेर शहरात कारमध्ये गॅस भरताना स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली

जळगाव : जामनेर शहरात अवैध पद्धतीने चारचाकी गाडीत गॅस भरण्यात येत असताना सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आज घडली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने, या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु संबंधित चारचाकी वाहनाचे मोठे…

अहिल्यानगरमधील कोटला गावा मध्ये मुस्लीम आंदोलकांवर लाठीचार्ज

अहिल्यानगर । अहिल्यानगरमधील कोटला गावामधून एक मोठी बातमी समोर आलीय. ज्यात मुस्लीम धर्मगुरूचे नाव रस्त्यावर लिहिल्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखवल्या. मुस्लिम धार्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी मुस्लीम समाजाकडून कोटला गावात आंदोलन…

ई-बसेस म्हणजे हरित प्रवासाची नवी ओळख – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव । “जळगाव जिल्ह्यात दाखल झालेल्या ई-बसेस या पर्यावरण वाचविण्याचे नवे साधन आहेत. धूर व आवाज प्रदूषण कमी करून स्वच्छ हवा उपलब्ध करून देतील. इंधन बचतीमुळे प्रवासाचा खर्च कमी होईल आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात वातानुकूलित, आरामदायी…

शनी शिंगणापूर देवस्थानात जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई; प्रशासकीय कार्यालयाला सील

अहिल्यानगर: देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर देवस्थानचे कार्यालयाल जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सील करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पोलीस बंदोबस्तात हे कार्यालय सील केले. यानंतर मंदिर परिसर आणि विश्वस्त…

मुक्ताईनगर मध्ये भीषण अपघात; डंपरने दुचाकीवरील तिघांना चिरडले

मुक्ताईनगर । मुक्ताईनगरमधून भीषण अपघाताची घटना समोर आलीय.यात भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. तर आठ वर्षीय चिमुकली या अपघातात गंभीर जखमी झाली. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.…