नागरिकांना जबाबदारीची जाणीव करुन देण्याची गरज – अश्विन वैद्य

जळगाव | “स्वच्छता, शिस्त, सत्य, अहिंसा आणि कायदा-सुव्यवस्था हे महात्मा गांधीजींचे मूलभूत विचार आपण विसरत चाललो आहोत. पुढील १५ ते २० दिवस तुम्ही गावोगावी जाणार आहात. तेथे प्रदर्शनी, संवाद, खेळ, प्रश्नमंजुषा आदी माध्यमांतून नागरिकांना एक सजग…

Jalgaon : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या इतक्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये ७६ जागांपैकी महायुतीने तब्बल ७० जागांवर विजय मिळविला आहे. दरम्यान उमेदवारांच्या अनामत रकमेबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण ३२१…

गांधी रिसर्च फाऊंडेशनची उद्यापासून ग्राम संवाद सायकल यात्रा

जळगाव - येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने (हुतात्मा दिनी) दरवर्षीप्रमाणे ग्राम संवाद सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी विचारांचा प्रचार-प्रसाराच्या उद्देशाने दि. ३० जानेवारी ते १२…

महाराष्ट्र पोरका! जनसामान्यांचे ‘दादा’ अनंतात विलीन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत अपघात झाला आणि त्यात त्यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण महाराष्ट्र सून्न झाला. सर्वपक्षिय नेत्यांनी बारामतीकडे धाव घेतली. अजित पवारांवर प्रेम…

राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर

मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले असून या घटनेनंतर महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने आज २८ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण राज्यात 'शासकीय…

राज्याला मोठा धक्का! विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू

आज सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. ताज्या अपडेटनुसार, या विमान अपघातापर्यंत ६ जणांचा मृत्यू…

जळगावला अवकाळी पावसाने झोडपलं; बळीराजा चिंतेत

जळगाव । जळगाव शहरासह जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज मंगळवारी सायंकाळी ५वाजेच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून अन् अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जळगावकरांची तारांबळ उडाली. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका…

भुसावळ तालुका हादरला : साकरीतील दोघा अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलले

भुसावळ । जळगाव जिल्ह्यातील साकरी (ता. भुसावळ) येथे शिकवणीला जाणाऱ्या २ अल्पवयीन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही मुली या इयत्ता 9 वीत शिकणाऱ्या असल्याची माहिती समोर आली आहे.   घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असले…

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण

जळगाव । जळगाव शहर व जिल्ह्यातील रुग्णांना आता गंभीर आजारांचे तात्काळ व अचूक निदान स्थानिक पातळीवरच होणार असून आरोग्यसेवेत जळगावने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सामान्य कुटुंबातील रुग्णाला वेळेत निदान होऊन जीव वाचावा, हाच आमचा खरा उद्देश…

आधुनिक कृषी तंत्रज्ञान नव्या भारताच्या विकासाचा मार्ग 

‘सायन्स टेक@वर्क’ कृषीमहोत्सवाला मध्यप्रदेशचे हॉर्टिकल्चर मंत्री नारायन सिंह कुशवाह यांची भेट जळगाव | कमी श्रमात, कमी जागेत, कमी पाण्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी ठिबक, स्प्रिंकलर, ऑटोमेशन, प्रिसीजींग फार्मिंग, अतिसघन…