नागरिकांना जबाबदारीची जाणीव करुन देण्याची गरज – अश्विन वैद्य
जळगाव | “स्वच्छता, शिस्त, सत्य, अहिंसा आणि कायदा-सुव्यवस्था हे महात्मा गांधीजींचे मूलभूत विचार आपण विसरत चाललो आहोत. पुढील १५ ते २० दिवस तुम्ही गावोगावी जाणार आहात. तेथे प्रदर्शनी, संवाद, खेळ, प्रश्नमंजुषा आदी माध्यमांतून नागरिकांना एक सजग…