ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदतीचा हात म्हणजेच मयूर आणि पुष्कर ह्यांच्या इनाटो पेंट्सचा जादुई अविष्कार
असं म्हटल्या जाते की घराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि महालक्ष्मीची बरकत वाढवण्यासाठी अध्यात्मिक शास्त्रा प्रमाणे गायीच्या गोमूत्रा चा पुरेपूर फायदा होतो. पण तुम्हाला वाचतांना व ऐकताना नवल वाटेल कि जळगाव चे खान्देश रत्न, पुष्कर यावलकर आणि…