नागरिकांनो काळजी घ्या ! जळगावला थंडीच्या लाटेचा इशारा, हवामान खात्याकडून यलो अलर्ट
जळगाव । बंगालच्या उपसागरातील 'दिट वाह' चक्रीवादळ आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे आता पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात गारठा वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. किमान तापमानात मोठी घट झाली असून हवामान खात्यानं अनेक जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा…