तापमानाचा ‘ताप’ कायम ; पुढील तीन दिवस जळगावला उष्णतेचा ‘यलो अलर्ट’
मान्सून लवकरच धडकणार असल्याची वार्ता येऊन धडकली आहे. पण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेपासून सूटका मिळालेली नाही. सध्या जळगाव जिल्ह्यासह काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट आहे. आगामी तीन दिवस जळगावला उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.…