राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर

मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले असून या घटनेनंतर महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने आज २८ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण राज्यात 'शासकीय…

राज्याला मोठा धक्का! विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू

आज सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. ताज्या अपडेटनुसार, या विमान अपघातापर्यंत ६ जणांचा मृत्यू…

जळगावला अवकाळी पावसाने झोडपलं; बळीराजा चिंतेत

जळगाव । जळगाव शहरासह जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज मंगळवारी सायंकाळी ५वाजेच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून अन् अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जळगावकरांची तारांबळ उडाली. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका…

भुसावळ तालुका हादरला : साकरीतील दोघा अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलले

भुसावळ । जळगाव जिल्ह्यातील साकरी (ता. भुसावळ) येथे शिकवणीला जाणाऱ्या २ अल्पवयीन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही मुली या इयत्ता 9 वीत शिकणाऱ्या असल्याची माहिती समोर आली आहे.   घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असले…

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण

जळगाव । जळगाव शहर व जिल्ह्यातील रुग्णांना आता गंभीर आजारांचे तात्काळ व अचूक निदान स्थानिक पातळीवरच होणार असून आरोग्यसेवेत जळगावने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सामान्य कुटुंबातील रुग्णाला वेळेत निदान होऊन जीव वाचावा, हाच आमचा खरा उद्देश…

आधुनिक कृषी तंत्रज्ञान नव्या भारताच्या विकासाचा मार्ग 

‘सायन्स टेक@वर्क’ कृषीमहोत्सवाला मध्यप्रदेशचे हॉर्टिकल्चर मंत्री नारायन सिंह कुशवाह यांची भेट जळगाव | कमी श्रमात, कमी जागेत, कमी पाण्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी ठिबक, स्प्रिंकलर, ऑटोमेशन, प्रिसीजींग फार्मिंग, अतिसघन…

श्रीकांत ठाकरे आणि महंमद रफी यांच्या गाण्यांनी दिव्यांग गायकांची हिंदुहृदयसम्राटांना मानवंदना

बाळासाहेबांना जन्मशताब्दीनिमित्त स्वरपंखचा अनोखा नजराणा मुंबई | बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंख या संपूर्ण दिव्यांग बांधवांच्या वाद्यवृंदाने मराठी गाणी आणि लावण्यांच्या खुमासदार…

लाडकी बहीण योजनेच्या eKYCसंदर्भात सरकारची मोठी घोषणा

मुंबई । राज्य सरकारने साधारण दीड वर्षांपूर्वी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र या योजनेत अनेक गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आल्यावर त्याला आळा घालण्यालाठी…

उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल; पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्री यांच्या हस्ते महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन-२०२६ उद्घाटन जळगाव | जिल्ह्यात नवनवीन छोटे मोठे उद्योग यावेत तसेच युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्नशील असून उद्योजक समाधानी तर जिल्हा समाधानी याप्रमाणेच जिल्ह्यातील उद्योग…

मराठी पंधरवडा : भाषेच्या संवर्धनाचा उत्सव की औपचारिकतेचा सोहळा?

मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, ती महाराष्ट्राची ओळख आहे, संस्कृती आहे आणि अस्मिता आहे. या भाषेच्या जतन-संवर्धनासाठी दरवर्षी मराठी पंधरवडा साजरा केला जातो. साधारणतः १४ दिवस चालणारा हा उपक्रम शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि विविध…