जळगावात आक्रोश मोर्चानंतर पोलिसांना धक्काबुक्की…बच्चू कडू यांच्यासह १३ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा…
जळगाव । शेतकऱ्यांनी शेतीचे प्रश्न घेऊन बुधवारी जळगावमध्ये आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की करून बळजबरी प्रवेशद्वार उघडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू…