होळीनिमित्त मुंबई येथून उत्तर भारतासाठी ३० विशेष गाड्या धावणार; जळगावातील प्रवाशांनाही फायदा
मुंबई । होळीनिमित्त रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विविध भागातून स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रेल्वेनं लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), मुंबई येथून उत्तर…