राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिचीच्या संशोधन समितीवर जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ डाॅ. के.बी. पाटील…

जळगाव | जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ व उपाध्यक्ष डाॅ. के.बी. पाटील यांची राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिचीच्या (तिरुचिरापल्ली) संशोधन सल्लागार समितीवर नुकतीच निवड करण्यात आली. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे. त्यांच्या…

पंतप्रधानांच्या हस्ते भुसावळ विभागातील सावदा, मुरतिजापूर, धुळे, लासलगाव व देवळाली अमृत भारत…

जळगाव | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 22 मे 2025 रोजी देशभरातील अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत पुनर्विकसित 103 रेल्वे स्थानकांचे लोकार्पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न झाले. यामध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सावदा,…

रायगड समजावून घ्यावा तो राजू देसाई यांच्या कडूनच

मुंबई (प्रतिनिधी) : रायगड समजावून घ्यावा तो राजू देसाई यांच्या कडूनच, अशा शब्दांत सत्तरीतल्या शिवप्रेमींनी शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांच्या कार्याचा गौरव केला. मल्ल्या-वराडकर फ्रेंड्स क्लबच्या ६० ते ८० वयोगटातील ज्येष्ठ…

तीन दशके बहुविध आणि बहु माध्यमातून पत्रकारिता करणारे संपादक म्हणजे महेश म्हात्रे : प्रसन्न जोशी

मुंबई | महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक, ज्येष्ठ पत्रकार श्री महेश म्हात्रे यांना मराठी पत्रकार परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते रविवारी संध्याकाळी दादर – माटुंगा सांस्कृतिक…

तेलंगणामधील खून प्रकरणातील फरार आरोपीला जळगावमध्ये अटक

जळगाव : तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयाच्या चंदानगर पोलीस ठाणे हद्दीतील खून प्रकरणातील फरार आरोपीला जळगावमध्ये अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने आरोपीला ताब्यात घेऊन तेलंगणातील पोलीस पथकाने त्याच्या…

जळगाव जिल्ह्यात वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज

जळगाव । मे महिन्यात वातावरणात मोठा बदल झाला. खरंतर मे महिना उन्हाळ्यातील सर्वात उष्ण महिना असतो. मात्र यंदा या महिन्यात अवकाळीने धुमाकूळ घातला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत असून अशातच आता ३१मे पर्यंत…

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

जळगाव | ‘कोणतीही अपेक्षा न ठेवताना जर आपण जर कोणाला मदत केली तर त्यात आपल्याला खूप आनंद होतो. आपण दुसऱ्यांच्या जीवनात काही आनंद निर्माण करू शकलो तर त्याच्यासारखे चांगले काहीच नाही. असे केले तर आपले आयुष्य हे अर्थपूर्ण बनते.’, असे जैन…

अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू ; एरंडोल तालुक्यातील घटना

जळगाव । एरंडोल तालुक्यातील खर्ची-सुकेश्वर परिसरात मासे पकडून घरी परतत असलेल्या शरद रामा भिल (वय ४०, रा. कामतवाडी, ता. धरणगाव) यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. ही घटना शनिवार (दि.17) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या…

जिल्हा खरीप हंगामासाठी सज्ज; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप नियोजन बैठक संपन्न

जळगाव । जिल्ह्यातील खरीप हंगामाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक संपन्न झाली. खत, बी,…

लग्नाहून वऱ्हाडींना घरी घेवून जाणाऱ्या क्रुझरचा भीषण अपघात ; एक ठार, नऊ जखमी

जळगाव । जामनेर तालुक्यात लग्नाहून घरी परतणाऱ्या वऱ्हाडींच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. रामपूर तांडा लहासर येथून विवाह सोहळा आटोपून क्रूझरने घराकडे परतत असताना जामनेर-पहर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ एक भीषण अपघात झालाय. समोरून भरधाव येणाऱ्या…