मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेमध्ये गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रथम जळगाव | छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची मूळ संकल्पना महाराष्ट्रातून मांडली, पुढे अहिंसेतून महात्मा गांधीजींनी मानवतेच्या…

मुलीची विक्री, लग्न लावलं, गर्भपात केला; लेकीच्या नरकयातना कळताच वडिलांनीही संपवलं

जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरात  एका अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने तिची विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तिचं कोल्हापुरात एका व्यक्तीसोबत लग्न लावून तिचं लैंगिक शोषण…

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

पालक, खेळाडू आणि प्रशिक्षकांचे जैन स्पोर्टस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण जळगाव | कुठलाही खेळ खेळण्याच्या आधी मेंदूला ट्रेनिंग द्यावी लागते. ध्येय काय आणि मेंदू काय म्हणतो, याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. कारण पंचइंद्रियांकडून आलेली माहितीवर…

‘के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’तर्फे ‘वर्किंग एक्झिक्युटिव्ह्जसाठी एमबीए’…

भारतासाठी भविष्यकालीन नेतृत्व घडवण्याचा संकल्प मध्यम कारकीर्दीत असलेल्या व्यावसायिकांसाठी खास तयार केलेला, भविष्यानुगामी दृष्टिकोन असलेला ‘केजेएसआयएम’चा एमबीए अभ्यासक्रम हा सैद्धांतिक ज्ञानासोबत प्रत्यक्ष व्यावसायिक कौशल्यांचा समन्वय…

आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण : अल्पबचत भवनमध्ये विशेष प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या…

प्राचीन काळापासून आज पर्यंतचा देशाचा राजकीय प्रवास समोर ठेवणारे प्रदर्शन जळगाव | भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक टप्पा असलेल्या आणीबाणीला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अल्पबचत भवन, जळगाव येथे "आणीबाणी…

महाराष्ट्रातील आठ ठिकाणी सुरू होणार ‘सी-प्लेन’ सेवा

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच आठ ठिकाणी ‘सी-प्लेन’ सेवा सुरू होणार आहे. केंद्र सरकारने 'उडान 5.5' योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत हेलिकॉप्टर आणि 'सी-प्लेन' (जलाशयात उतरणारे विमान) सेवा सुरू करण्याची…

अंगणवाडीत सतरंजी आणि मुलांना खाऊ ; शिवसेनेचा उपक्रम

 मुंबई | शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१४ तर्फे सर्व अंगणवाड्यांमध्ये सतरंजी वाटप अणि मुलांना खाऊवाटप कार्यक्रम मागठाणे विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य श्री शशिकांत झोरे यांच्या सहकार्याने बोरिवलीत घेण्यात आला.…

ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुप्तकलागून – मंत्री झिरवळ

इगतपुरी :   इगतपुरी तालुका हा आदिवासी व दुर्गम तालुका म्हणून प्रचलित आहे येथील निसर्गसंपदा व आदिवासी संस्कृती आज हि जोपसली जातं असून आता येथील आदिवासी तरुण शिक्षनाच्या प्रवहात येत असून उच्चपदावर काम करताना दिसत आहे. असाच आदर्श इगतपुरी…

राज्य सरकारच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय;

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, २० हजार ७८७ कोटींची तरतूद; राज्यातील १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी.चा द्रूतगती मार्ग राज्याच्या पूर्वेकडील पवनार (जि.वर्धा) येथून ते पश्चिमेकडील पत्रादेवी (जि.सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र-गोवा सीमेला…

जळगावहून मुंबईला फक्त पाच तासांत पोहोचता येणार … समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या हालचाली

जळगाव – नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला जळगाव जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत झाला. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या प्रवासाला गती देतानाच,…