जळगावसह राज्यात तापमान वाढीचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार होत असले तरी आता थंडी ओसरून उष्णतेची तीव्रता वाढू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता; मात्र हे संकट टळल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. आता…

जळगावच्या सुवर्णबाजारात सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ

जळगाव । जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली असून आज सकाळी बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ नोंदवली गेली. काही दिवसांपूर्वी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता; मात्र आता दरांनी पुन्हा…

चाळीसगाव शहरात शिवजयंतीनिमित्त वाद; एपीआय भरत चौधरी यांची तात्काळ बदली

चाळीसगाव । चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान पोलीस अधिकारी आणि शिवप्रेमी यांच्यात शाब्दिक चकमकीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. या वादानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी…

“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !” पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन जळगाव | "छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण आहेत. शिवरायांचा इतिहास…

जैन इरिगेशनच्या विकास मल्हारांचे जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रांचे संयुक्त प्रदर्शन

मुंबई  | मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे जैन इरिगेशनचे सहकारी विकास मल्हारा व चित्रकार हेमंत ढाकणे यांच्या ‘इकोज ऑफ सायलेन्स’ या अमूर्त चित्रांचे संयुक्त प्रदर्शन 17 फेब्रुवारीपासून सुरू झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष…

उकाडा वाढणार ! हवामान विभागाकडून तापमान वाढीचा इशारा

मुंबई/जळगाव । जळगावसह राज्यभरात हवामानाचे चित्र झपाट्याने बदलताना दिसत असून काही भागांत अजूनही थंडीची चाहूल आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, दुपारच्या वेळी वाढत्या उकाड्यामुळे उन्हाळा जवळ आल्याची जाणीव होत असून हवामान…

मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण रद्द ; शासन निर्णय प्रकाशित

मुंबई । मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण रद्द करण्यात करण्यात आले आहे. राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक लावण्यात आला आहे. या निर्णयाचा…

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या काळात संपत आहे, तसेच ज्या नवीन ग्रामपंचायती स्थापन झाल्या आहेत, त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग (वॉर्ड) रचनेचा अधिकृत कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला आहे.…

धरणगाव एमआयडीसीत भंगार गोडाऊनला भीषण आग

धरणगाव येथील चोपडा रोडवरील एमआयडीसी परिसरात मंगळवारी दुपारी भंगार साठवणूक गोडाऊनमध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक अंदाजानुसार विद्युत बिघाडामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आगीने काही मिनिटांतच…

पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

यंदा डोंगरी महोत्सव एप्रिल मध्ये मुंबई | राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन विभागाने काटेकोरपणे प्रसिद्धीचे नियोजन करावे. राज्यात, देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील पर्यटनस्थळांची प्रसिध्दी प्रभावीपणे…