आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय

मुंबई । राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. आज दुपारी ४ वाजता राज्य आयोगाची त्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडणार आहे. पण त्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य…

मोठी बातमी! आयोगाची आज पत्रकार परिषद, निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता

मुंबई । अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. आज दुपारी ४ वाजता राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहेत. ज्यात नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि…

लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर !!! आजपासून बँक खात्यावर १५०० रुपये जमा होणार

मुंबई । ऑक्टोबर महिन्याचा हप्ता खात्यावर कधी जमा होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लाडक्या बहि‍णींमध्ये उत्सुकता होती. अखेर, ही प्रतिक्षा संपली आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये…

जळगाव एमआयडीसीमध्ये अवैध दारुअड्ड्यावर गोळीबार; कंपनीतील दोन कामगार जखमी

जळगाव । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरामधील एका कंपनीबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात अवैध दारुअड्ड्यावर किरकोळ कारणावरून गावठी बंदुकीतून सहा राउंड बेछूटपणे फायर करण्यात आले. यात कंपनीतील दोन कामगावर जखमी झाले असून,…

अतिवृष्टी अन् आव्हानांवर मात करत जैन इरिगेशन कंपनीच्या महसुलात लक्षणीय वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात जैन इरिगेशन कंपनीची मजबूत कामगिरी, देशांतर्गत विक्रीही वाढली- अनिल जैन जळगाव | जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीच्या (३० सप्टेंबर २०२५ पर्यंत) तिमाही आणि सहामाही आर्थिक निकालांची घोषणा ३० ऑक्टोबर रोजी करण्यात आली.…

जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस पावसाचा इशारा ; ६ तारखेनंतर थंडीची चाहूल

जळगाव/मुंबई । दिवाळीपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून या पावसामुळे काढणीवर आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. भारतीय हवामान विभागाने आजही पावासाचा मोठा इशारा दिला असून पुढील काही तास अत्यंत महत्वाचे आहेत. अरबी…

ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकरी खातेदारांना नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव | शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यातील सर्व शेतकरी खातेदारांचे एकत्रित डिजिटल डेटाबेस तयार करण्यासाठी “ॲग्रीस्टॅक( Agristack)” हा डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे.सर्व शेतकरी खातेदार बांधवांना नैसर्गिक आपत्ती अनुदान तसेच विविध शासकीय…

भुसावळमधील  २५ लाख ४२ हजार रुपयांच्या लुटीचा पोलिसांकडून पर्दाफाश

जळगाव । काही दिवसापूर्वी भुसावळ शहरात २५ लाख ४२ हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या लुटीच्या गुन्ह्याचा अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तक्रारदार ज्या खासगी कंपनीत नोकरी करतात, त्याच कंपनीचा चालक हा…

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा मदतीचा हात ! 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तब्बल एकावन्न लाखांचा  धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सुपूर्त अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळावा, हीच आमची भावना - उपाध्यक्ष रोहित निकम जळगाव | राज्यातील अतिवृष्टीग्रस्त…

शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई । राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.“कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची…