चोपड्यात भरधाव कारच्या धडकेत दोन सख्या भावांचा मृत्यू

चोपडा । चोपड्याहून नवा मोबाइल घेऊन दुचाकीने घरी जाणाऱ्या दोन सख्या भावांवर काळाने झडप घातली. भरधाव वेगात येणाऱ्या क्रेटा कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने वर्डी येथील आदिवासी कुटुंबातील दोन सख्या भावांचा जागीच मृत्यु झाला. ही घटना…

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनच्या वतीने एक हजार रोपांचे वाटप

जळगाव | भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १७ वर्षांपासून काव्यरत्नावली चौक येथे आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मंडळातर्फे रोपांच्या सहाय्याने बल्लाळेश्वर गणपतीची सजीव प्रतीकृती…

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी ! अजितदादांच्या बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई । मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडीला गळती लागल्याचं चित्र पहायला मिळत आहे, महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीमधील घटक पक्षांचे नेतेच…

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय ; वाचा काय आहेत

मुंबई । मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर मंगळवारी जारी केला. यानंतर आज (दि. ३) राज्‍य मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी समाजासाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्‍यात आला आहे. ओबीसींच्या प्रश्नाबाबत एका…

पत्रकारीता क्षेत्रात शौकतभाई शेख म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व

ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख हे महाराष्ट्रातील एक प्रामाणिक, सच्चे आणि दुसऱ्याच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे प्रेरणादायी…

जळगावमध्ये हतनूरचा विसर्ग वाढला… १८ दरवाजे पूर्णपणे उघडले !

जळगाव । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने तापी, पूर्णा नदीला पूर आला असून, धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. परिणामी आज सकाळी हतनूरचे १८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून यामुळे तापी नदीला पूर आला आहे. जिल्हा प्रशासनाने…

पाचोऱ्यात पीक नुकसान अनुदानात घोटाळा ; ‘तो’ लिपीक निलंबित

पाचोरा । पाचोरा तहसीलदार कार्यालयातील लिपिक अमोल सुरेश भोई याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांऐवजी मित्रांसह विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीदरम्यान उघडकीस आला असून याप्रकरणी जिल्हाधिकारी आयुष्य…

कष्टकऱ्यांच्या कार्याला गणेश देखाव्यातून सलाम! अंबरनाथच्या नाडकर कुटुंबियांनी साकारली देखाव्यातून…

अंबरनाथ | मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारुपाला आली. त्यामागे मराठमोळ्या कष्टकरी जनतेचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याच महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांच्या कार्याला सलाम करणे, यासाठी अंबरनाथच्या उमेश नाडकर यांनी आपल्या घरच्या…

आरक्षण मिळालं.. मात्र मनोज जरांगेंची ती इच्छा अपूर्णच राहिली, काय आहे?

मुंबई । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज यश आले असून गेल्या पाच दिवसापासून मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन सुरू होते. आज राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटचा…

डॉ.रवींद्र ठाकूर यांनी स्वीकारला जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार

जळगाव । जळगाव जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ रवींद्र ठाकूर त्यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. डॉ ठाकूर यांनी यापूर्वी सहायक संचालक म्हणून मंत्रालय, विभागीय माहिती कार्यालय,…