आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 10 मोठे निर्णय

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत १० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुंबई मेट्रो, कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय, धारावी पुनवर्सन व पुनर्विकास प्रकल्प यांसारखे निर्णय घेण्यात…

आंतर जिल्हा वरिष्ठ गटांसाठी रविवारी मुलांच्या क्रिकेट चाचणी

आंतर जिल्हा वरिष्ठ गटांसाठी मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार…

तेरा वर्षीय तेजस महाजनचा निर्घृण खून; गळा चिरलेला मृतदेह शेतात आढळला

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातून एक खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे. रिंगणगाव येथून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय तेजस गजानन महाजन याचा गळा चिरलेला मृतदेह मंगळवारी (दि.17) सकाळी खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतात आढळून आला.…

तीन आठवड्याची विश्रांतीनंतर मान्सूनचा प्रवास सुरु

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) तब्बल तीन आठवड्याची विश्रांती घेतल्यानंतर पुढील प्रवास पुन्हा सुरू केला आहे. सोमवारी (ता. १६) मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापून विदर्भाच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. पुढील…

चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी

जळगाव । चाळीसगाव तालुक्यातील मौजे कोंगानगर येथे आज दुपारी शेतात काम करत असताना विजेचा अचानक फटका बसून तिघांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला असून चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लखन दिलीप पवार (वय 14 वर्षे, रा.…

पंढरपूरच्या वारीसाठी जळगाव भुसावळामार्गे धावणार विशेष रेल्वेगाड्या

जळगाव । आषाढी एकादशीला विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वेने पंढरपूरच्या वारीसाठी विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते १० जुलै यादरम्यान आषाढी…

शेतकरी कर्जमाफीवर गिरीश महाजन ‘हे’ काय बोलून गेले?

जळगाव । कृषी कर्जमाफीची घोषणा करून महायुतीच्या सरकारने नंतर शेतकऱ्यांना कसे वाऱ्यावर सोडून दिले, हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन काहीसे वैतागले. शेतकरी कर्जमाफीच्या विषयाला बगल देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची…

अवकाळी पावसाने 3 महिन्यात पिकांचे प्रचंड नुकसान, शेतकरी चिंतातूर

जळगाव - जिल्ह्यामध्ये एप्रिल, मे, जून या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये 15410 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून 27 हजार 661 शेतकऱ्यांचे नुकसान…

सुवर्णनगरीत सोनं १ लाखांच्या उंबरठ्यावर, एका दिवसांत २,६०० रुपयांची वाढ

जळगाव । मागच्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. जळगावात गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे. यातच शुक्रवारी सोने दरात मोठी वाढ झाली असून यामुळे सोन्याचा दर नवीन उच्चांकावर…

जिल्हाधिकारी यांनी घेतली प्रभाग रचना व मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेसंदर्भात राजकीय पक्षांची बैठक

जळगाव | जळगाव जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना आदेश तसेच मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या…