‘के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’तर्फे ‘वर्किंग एक्झिक्युटिव्ह्जसाठी एमबीए’…

भारतासाठी भविष्यकालीन नेतृत्व घडवण्याचा संकल्प मध्यम कारकीर्दीत असलेल्या व्यावसायिकांसाठी खास तयार केलेला, भविष्यानुगामी दृष्टिकोन असलेला ‘केजेएसआयएम’चा एमबीए अभ्यासक्रम हा सैद्धांतिक ज्ञानासोबत प्रत्यक्ष व्यावसायिक कौशल्यांचा समन्वय…

आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण : अल्पबचत भवनमध्ये विशेष प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या…

प्राचीन काळापासून आज पर्यंतचा देशाचा राजकीय प्रवास समोर ठेवणारे प्रदर्शन जळगाव | भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक टप्पा असलेल्या आणीबाणीला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अल्पबचत भवन, जळगाव येथे "आणीबाणी…

महाराष्ट्रातील आठ ठिकाणी सुरू होणार ‘सी-प्लेन’ सेवा

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच आठ ठिकाणी ‘सी-प्लेन’ सेवा सुरू होणार आहे. केंद्र सरकारने 'उडान 5.5' योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत हेलिकॉप्टर आणि 'सी-प्लेन' (जलाशयात उतरणारे विमान) सेवा सुरू करण्याची…

अंगणवाडीत सतरंजी आणि मुलांना खाऊ ; शिवसेनेचा उपक्रम

 मुंबई | शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१४ तर्फे सर्व अंगणवाड्यांमध्ये सतरंजी वाटप अणि मुलांना खाऊवाटप कार्यक्रम मागठाणे विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य श्री शशिकांत झोरे यांच्या सहकार्याने बोरिवलीत घेण्यात आला.…

ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुप्तकलागून – मंत्री झिरवळ

इगतपुरी :   इगतपुरी तालुका हा आदिवासी व दुर्गम तालुका म्हणून प्रचलित आहे येथील निसर्गसंपदा व आदिवासी संस्कृती आज हि जोपसली जातं असून आता येथील आदिवासी तरुण शिक्षनाच्या प्रवहात येत असून उच्चपदावर काम करताना दिसत आहे. असाच आदर्श इगतपुरी…

राज्य सरकारच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय;

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, २० हजार ७८७ कोटींची तरतूद; राज्यातील १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी.चा द्रूतगती मार्ग राज्याच्या पूर्वेकडील पवनार (जि.वर्धा) येथून ते पश्चिमेकडील पत्रादेवी (जि.सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र-गोवा सीमेला…

जळगावहून मुंबईला फक्त पाच तासांत पोहोचता येणार … समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या हालचाली

जळगाव – नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला जळगाव जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत झाला. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या प्रवासाला गती देतानाच,…

इराण-इस्त्रायल युद्धामुळे खाद्यतेलाच्या दराने घेतली उसळी

मुंबई । इराण-इस्रायल युद्धात आता अमेरिकेने उडी घेतल्याने संघर्षाची ही स्थिती बराच काळ अशीच राहण्याची चिन्हे आहेत. यामुळे जगभरातून खाद्यतेलाला मागणी वाढत आहे.कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळे खाद्यतेलाच्या दराने उसळी घेतली आहे. सर्व प्रकारच्या…

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार; आज या जिल्ह्याना अलर्ट 

मुंबई । गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मागच्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान राज्यात मान्सूनचा जोर आणखी वाढणार असून आज राज्यातील अनेक ठिकाणी हवामान…

जळगाव हादरलं! बापानेच पोटच्या पोराला संपवलं

जळगावमधील जामनेरमध्ये बापानेच पोटच्या पोराचा खून केल्याची हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. जामनेर तालुक्यातील कसबा पिंप्री गावातील २५ वर्षीय शुभम धनराज सुरळकर याची हत्या करण्यात आली. शुभमला त्याच्या जन्मदात्या पित्यानेच निघृणपणे…