आधुनिक कृषी तंत्रज्ञान नव्या भारताच्या विकासाचा मार्ग 

‘सायन्स टेक@वर्क’ कृषीमहोत्सवाला मध्यप्रदेशचे हॉर्टिकल्चर मंत्री नारायन सिंह कुशवाह यांची भेट जळगाव | कमी श्रमात, कमी जागेत, कमी पाण्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी ठिबक, स्प्रिंकलर, ऑटोमेशन, प्रिसीजींग फार्मिंग, अतिसघन…

श्रीकांत ठाकरे आणि महंमद रफी यांच्या गाण्यांनी दिव्यांग गायकांची हिंदुहृदयसम्राटांना मानवंदना

बाळासाहेबांना जन्मशताब्दीनिमित्त स्वरपंखचा अनोखा नजराणा मुंबई | बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंख या संपूर्ण दिव्यांग बांधवांच्या वाद्यवृंदाने मराठी गाणी आणि लावण्यांच्या खुमासदार…

लाडकी बहीण योजनेच्या eKYCसंदर्भात सरकारची मोठी घोषणा

मुंबई । राज्य सरकारने साधारण दीड वर्षांपूर्वी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र या योजनेत अनेक गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आल्यावर त्याला आळा घालण्यालाठी…

उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल; पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्री यांच्या हस्ते महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन-२०२६ उद्घाटन जळगाव | जिल्ह्यात नवनवीन छोटे मोठे उद्योग यावेत तसेच युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्नशील असून उद्योजक समाधानी तर जिल्हा समाधानी याप्रमाणेच जिल्ह्यातील उद्योग…

मराठी पंधरवडा : भाषेच्या संवर्धनाचा उत्सव की औपचारिकतेचा सोहळा?

मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, ती महाराष्ट्राची ओळख आहे, संस्कृती आहे आणि अस्मिता आहे. या भाषेच्या जतन-संवर्धनासाठी दरवर्षी मराठी पंधरवडा साजरा केला जातो. साधारणतः १४ दिवस चालणारा हा उपक्रम शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि विविध…

नशिराबाद टोल नाक्यानजीक भीषण अपघात; तरुणीचा जागीच मृत्यू, एक तरुण गंभीर

जळगाव । जळगाव-भुसावळ महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्यानजीक भरधाव कार दुभाजक तोडून विरूद् दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडकल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका तरूणीचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरूण गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी…

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा…

दावोस । महाराष्ट्राने आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून यशोगाथा रचली आहे, असे नमूद करून या वर्षाच्या अखेरपर्यंत १६ गिगावॅट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.…

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी महिलाराज, ४ महिलांचं नाव चर्चेत; वाचा संपूर्ण

जळगाव । राज्यात आज २९ महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महिला राज पाहायला मिळालं. जळगावमध्ये देखील ओबीसी प्रवर्गातुन महिलांना संधी मिळाली आहे. महापौर पदासाठी अनेक महिलांमध्ये…

‘गुरु तेग बहादूर साहिब’जी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडसाठी विशेष रेल्वे…

दिल्ली, मुंबई आणि चंदीगढवरून सुटणार विशेष रेल्वे नवी दिल्ली | ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या…

जळगावसह राज्यातील २९ महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर

जळगाव/मुंबई । जळगावसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी अद्याप महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली नव्हती. महापौरपद कुणासाठी राखीव सुटणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. अखेर आज २२ जानेवारी…