शेतकरी कर्जमाफीवर गिरीश महाजन ‘हे’ काय बोलून गेले?

जळगाव । कृषी कर्जमाफीची घोषणा करून महायुतीच्या सरकारने नंतर शेतकऱ्यांना कसे वाऱ्यावर सोडून दिले, हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन काहीसे वैतागले. शेतकरी कर्जमाफीच्या विषयाला बगल देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची…

अवकाळी पावसाने 3 महिन्यात पिकांचे प्रचंड नुकसान, शेतकरी चिंतातूर

जळगाव - जिल्ह्यामध्ये एप्रिल, मे, जून या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये 15410 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून 27 हजार 661 शेतकऱ्यांचे नुकसान…

सुवर्णनगरीत सोनं १ लाखांच्या उंबरठ्यावर, एका दिवसांत २,६०० रुपयांची वाढ

जळगाव । मागच्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. जळगावात गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे. यातच शुक्रवारी सोने दरात मोठी वाढ झाली असून यामुळे सोन्याचा दर नवीन उच्चांकावर…

जिल्हाधिकारी यांनी घेतली प्रभाग रचना व मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेसंदर्भात राजकीय पक्षांची बैठक

जळगाव | जळगाव जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना आदेश तसेच मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या…

दुर्दैवी घटना: विजेचा धक्का लागून पितापुत्रीचा मृत्यू

जळगाव : मुलीला विजेच्या तारांचा स्पर्श होऊन विजेचा धक्का लागताच तिला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्यालाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तासखेडा (ता. रावेर) येथे आज (दि. १३) सकाळी सहाच्या सुमारास घडली. समाधान तायडे…

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची ग्वाही – अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेट जळगाव | बुधवारी रात्री जळगाव जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्याने व विजाच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीत…

विदर्भ खानदेश चे नाव लौकिक करणारे मराठीचे निर्माता, निर्देशक वाघ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

हिंदी मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृति प्रीत्यर्थ कलावंतांना दिल्या जाणारा सन्मान व यांच्या स्मृती चिन्हाचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार, चित्रपट सृष्टीचे नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चे सर्वेसर्वा अर्थातच मुकेश जी कनेरी,…

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; तिघांचा मृत्यू, २१ घरांचे नुकसान, पंचनामे सुरू

जळगाव  । जळगाव जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाने धुमाकूळ घातला. या नैसर्गिक आपत्तेमुळे तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक भागांत घरांचे, शेतीचे, वीजपुरवठ्याचे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.…

वारकऱ्यांना गावातूनच मिळणार एसटी; परिवहन मंडळाकडून ५००० एसटीचे नियोजन

पंढरपूर – पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी एकादशीचा सोहळा ६ जुलैला रंगणार आहे. प्रशासनाच्या वतीने वारीच्या नियोजनासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातील वारकऱ्यांना पंढरीत येता यावे म्हणून गावातूनच मिळणार एसटीची सोय…

रेंगाळला मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय होणार ; आज या जिल्ह्यांना पावसाचा इशारा

मुंबई । मुंबईसह कोकणात लवकर दाखल झालेला मान्सून जागेवरच रेंगाळला असला तरी राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होत आहे. हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आज दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे…