शेतकरी कर्जमाफीवर गिरीश महाजन ‘हे’ काय बोलून गेले?
जळगाव । कृषी कर्जमाफीची घोषणा करून महायुतीच्या सरकारने नंतर शेतकऱ्यांना कसे वाऱ्यावर सोडून दिले, हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन काहीसे वैतागले. शेतकरी कर्जमाफीच्या विषयाला बगल देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची…