देवकरवाडी गावामध्ये रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था

0

हिंगोली प्रतिनिधी । हिंगोली जिल्ह्यातील देवकरवाडी गावामध्ये रस्त्याची अक्षरशा दूर अवस्था झाली आहे गावकऱ्यांना ,व शाळेतील विद्यार्थ्यांना चिखल तुडवत गावातून बाहेर जावे लागत आहे

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दूर अवस्था झाल्याने आज गावकऱ्यावर गावामधूनच चिखल तुडवत जाण्याची वेळ येत आहे शासनाने तात्काळ रस्ता करून देण्यात यावा अशी देखील मागणी होत आहे अक्षरशा विद्यार्थ्यांना देखील शाळेमध्ये जातानाच चिखलाचा सामना करून शिक्षण घ्यावे लागत आहे या रस्त्याची शासन दखल घेईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.