ग्रामविकास विभागाकडून राज्यात 19 हजार कर्मचाऱ्यांची पद भरती प्रक्रिया अंतिम टप्यात- ग्रामविकास…
जळगाव दि. 25 | आपल्याला मिळालेली शासकीय नोकरी ही सेवा म्हणून केल्यास नक्कीच गोरगरीब वंचित घटकाला आपण न्याय देऊ शकतो. आयुष्यात संघर्ष हा महत्त्वाचा आहे आणि संघर्षातूनच आपण बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतो त्यामुळे या पुढल्या काळात…