जळगावमधील धक्कादायक प्रकार ! मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग

जळगाव : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) स्त्रीरोग विभागातील पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील चार विद्यार्थींनी व दोन विद्यार्थ्याची रॅंगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात द्वितीय वर्षातील तीन…

ताप, रक्तदाब, मधुमेहावरील ५३ औषधांची गुणवत्ता खराब

नवी दिल्ली । भारतीय औषध नियामक सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरलेल्या औषधांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये तापामध्ये सामान्यतः सेवन केल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलच्या…

महाराणी येसूबाई स्फूर्तीस्थळासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे

चिपळूण | मौजे शृंगारपूर जिल्हा रत्नागिरी येथील स्वराज्याच्या कुल मुखत्यार महाराणी येसूबाई यांच्या स्फूर्ती स्थळासाठी साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष कोकणचे सुपुत्र सुहास राजेशिर्के यांचा अखंड पाठपुरावा सुरू आहे .कोकण विभागीय आयुक्तांच्या…

प्रेमसंबंधात दोघांमध्ये वाद; प्रियकराने केली विवाहितेची हत्या

जळगाव । प्रेम संबंधातून नेहमी प्रियकर व महिलेचे वाद व्हायचे. यातून प्रियकराने विवाहित महिलेची हत्या केल्याची घटना भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्थानकात हत्त्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर…

मी आदिवासीच असुन इगतपुरीच्या विकासासाठी कटिबद्ध ; वैभव ठाकूर यांची पत्रकार परिषदेत माहिती देत…

इगतपुरी ।   अगदी तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्या वातावरण तापले आहे. इगतपुरी मतदारसंघात मात्र अजूनही उमेदवारांबाबत फक्त आखाडे बांधले जात आहेत. अनेक इच्छूक असून यामुळे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांना स्पर्धा दिसत आहे. अशातच…

छत्रपती संभाजीराजे यांचा विषयी चुकीचं बोलणाऱ्या लक्ष्मण हाके यांना अटक करावी – जिल्हाप्रमुख…

इगतपुरी ।  महाराष्ट्रात मराठा समाजाचा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी व तब्येतीची विचारपुस करण्यासाठी स्वराज्य…

जळगाव जिल्हावासियांना सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हिट’ची अनुभूती; दिवसभर असह्य उकाडा

जळगाव । जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने उसंती घेताच जिल्ह्यातील तापमानात मात्र वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दिवसाचे तापमान ३५ अंशाच्यावर तर रात्रीचे २७ अंशादरम्यान आल्यामुळे जिल्हावासियांना ऐन सप्टेंबर…

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता! जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा

मुंबई/जळगाव : अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज मंगळवारी संपूर्ण राज्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून अतिवृष्टी…

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाच्या मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणास मान्यता – मंत्री…

मुंबई | राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता  २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित…

भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – अशोक जैन

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आपल्या संघाने साधलेला अपूर्व यश हा भारताच्या बुद्धिबळ इतिहासात एक सुवर्णक्षण ठरला आहे. आपल्या खेळाडूंनी दाखवलेली परिपूर्ण खेळतंत्र, मानसिक सबलता, आणि जिद्द यामुळे भारताचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा एकदा उज्वल झाले…