इंदिरानगर येथे रामलीला महोत्सव; नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून…

ठाणे । ठाणे मधील इंदिरानगर येथे विकास मंडळ द्वारा रामलीला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .या महोत्सवात समाज रत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलित करून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी संस्था अध्यक्ष…

आजच्या राज्य कॅबिनेट बैठकीत घेतला हे महत्वाचे 41 निर्णय

मुंबई । महाराष्ट्र राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत राज्य सरकारकडून अनेक महत्त्वांचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत कोळी बांधवांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेलाही मुदतवाढ…

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावे जळगावच्या तरुणाची 11 लाखांत फसवणूक

जळगाव । शेअर बाजारात जास्तीचा नफा दाखवून पैसे गुंतवणूक करण्यास भाग पडून जळगावच्या तरुणाची तब्बल ११ लाख ३० हजार रुपयांमध्ये फसवणूक झाली. या प्रकरणी नारायण जिंदाल व चिन्मई रेड्डी अशी नावे सांगणाऱ्या दोघांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा दाखल…

जळगावसह राज्यात ‘ऑक्टोबर हीट’ चा तडाखा

जळगाव । जळगाव जिल्ह्यासह राज्यात परतीच्या पावसाने उसंती घेतल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. पुढील काही दिवस तापमानात वाढ होणार असून नागरिकांना ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागणार आहे. मात्र यातच हवामान विभागाने राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी…

महिला सुरक्षिततेसाठी घाटकोपर मध्ये निर्भय वॉक

महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजभान जागविण्यासाठी महात्मा गांधी जयंतीच्या पूर्व संध्येला घाटकोपर मध्ये एका ' निर्भय वॉक ' चे आयोजन करण्यात आले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती,घाटकोपर ,राष्ट्र सेवा दल,घाटकोपर यांच्या पुढाकाराने तसेच…

राज्य सरकारकडून १०० आणि २०० रुपयांचे मुद्रांक रद्द, आता ५०० रुपयाला खरेदी करावे लागणार

मुंबई । मुंद्राक शुल्क हा राज्य सरकारच्या महसुलाचा एक महत्त्वाचा स्त्रोत मानला जात असून आता त्यासंदर्भातच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ कऱण्यात आली आहे. मुद्रांक शुल्कवाढीनंतर आता १००, २०० नाहीतर…

रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना पुन्हा ऑफर; आरपीआयचे नेतृत्व सोडण्याची दर्शवली तयारी

मुंबई । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एका वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचे नेतृत्व हातात घ्यावे मी…

अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवू – डाॅ. सुदर्शन अय्यंगार

जळगाव | चुक झाली तर ती स्वीकारा, त्याबद्दल पश्चाताप करा आणि त्यात सुधारणा होण्याकरिता प्रायश्चित अवश्य करा, हे महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या तत्वाचे सुत्र प्रत्येकाने अंगिकारावे. तन व मन स्वच्छ ठेवून कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता शुद्ध…

साडया वाटप करणारे कोरोना, चक्रिवादळांच्या काळात होते कुठे?

चिपळूण |  निवडणूक आल्यामुळे भाजपची मंडळी आज गावागावात जावून जावून महिलांना साडया वाटप करत आहेत. परंतु, कोरोनाच्या संकटकाळात, त्याचबरोबर निसर्ग, तौक्ते यासारख्या चक्रिवादळाच्या काळात ही मंडळी होती कुठे, असा सवाल शिवसेना नेते, गुहागरचे आमदार…