अवघ्या काही तासात अपहरणग्रस्ताची सुटका; खंडणीखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील वाघले येथील गणेश ताराचंद राठोड (वय ४२) यांचे अनोळखी व्यक्तींनी अपहरण करून ४५ लाखांची खंडणी मागितली होती. त्यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ त्यांचा मुलगा अनिल गणेश राठोड याला पाठवून खंडणीखोरांकडून धमकी दिली जात…

जळगाव तालुक्यात 26 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, सासू नणंदेने गळा दाबून खून केल्याचा आरोप

जळगाव । तालुक्यातील किनोद येथील 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (१ मे) समोर आली होती. दरम्यान ही आत्महत्या नसून सासू आणि ननंद यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला…

तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड द्या – अशोक जैन

इनोव्हेशनमध्ये अहमदाबाद, बिझनेस प्लॅन स्पर्धेत पुणे जिल्हा प्रथम; ‘फाली-२०२५’ च्या दुसऱ्या सत्राचा समारोप जळगाव| ‘आताची पिढी माहिती व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप प्रगत आहे त्यांना कमी वेळेत कमी श्रमात यश मिळेल यासाठी आशा असते,…

महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी ; 30 एप्रिलपर्यंत हे काम करा, अन्यथा..

मुंबई | राज्यातील लाखो रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिधापत्रिकेस आधार क्रमांक संलग्न करून त्यावरील नावाची पडताळणी करण्याची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने दिलेली अंतिम मुदत उद्या – 30…

राज्य मंत्रिमंडळाने घेतले ११ मोठे निर्णय!

मुंबई । महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक आज मंगळवारी पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ११ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेषतः महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण २०२५ ला मंजुरी देण्यात आली आहे, जी…

महाबीजचा ४९ वा वर्धापन दिन उत्साहात; सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण!

जळगाव । महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला (महाबीज) ने सोमवार, २८ एप्रिल, २०२५ रोजी आपला ४९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. महाबीज मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या वाटचालीचा…

पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख देणार; फडणवीस कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

मुंबई । जम्मू-काश्मीरच्या पहलगाम 22 एप्रिल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने मोठं आर्थसहाय्य केलं आहे.…

जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी

जळगाव :एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत चालला असून, जळगाव जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवसांसाठी उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तापमान अधिक असल्याने नागरिकांनी उन्हाळ्यात स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती…

अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधीच सोन्याचा भाव वधारला ; पहा आताचा भाव?

उद्या ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. सोनं खरेदी करण्यासाठी उद्याचा दिवस शुभ मानला जातो. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण होत होती. मात्र अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस पूर्वी सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. आज मंगळवार २९…

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. १५ ऑगस्ट पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करा.शासनाचा विभाग १५ ऑगस्टपर्यंत   जो विभाग त्यांच्या सेवा ऑनलाईन करणार नाहीत त्या विभागाला दर दिवशी…