अवघ्या काही तासात अपहरणग्रस्ताची सुटका; खंडणीखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील वाघले येथील गणेश ताराचंद राठोड (वय ४२) यांचे अनोळखी व्यक्तींनी अपहरण करून ४५ लाखांची खंडणी मागितली होती. त्यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ त्यांचा मुलगा अनिल गणेश राठोड याला पाठवून खंडणीखोरांकडून धमकी दिली जात…