बहिणाबाई तर वैश्विक पातळीच्या महान कवयित्री – संजय चौधरी

जळगाव | बहिणाबाई कान्हदेशच्या कवयित्री होत्या असे म्हणणे, म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे ठरेल, त्या तर वैश्विक पातळीच्या महान कवयित्री होय, कारण त्यांनी भूगोलाच्या सीमारेषा कधीच ओलांडल्या आहेत. त्यांचे साहित्य तर साऱ्या विश्वाचे धन…

महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

मुंबई । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक असं यश आलं आहे. निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले तरीही महायुती च्या नव्या सरकारचा शपथविधी झाला नाहीय. तसेच महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात असतानाच,…

आज महायुतीमधील खाते वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता

मुंबई । राज्यातील विधानसभेचा निकाल लागून दहा दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही महायुतीचे सरकार स्थापन झालं नाही. यातच गृहमंत्री पद आणि मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा असून त्यातच शिंदे यांनी आपल्या दरेगावी मुक्काम…

पारोळ्यात भीषण अपघात; पती-पत्नी जागीच ठार

पारोळा । पारोळा तालुक्यातील दोन कार समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला. यात पती-पत्नी जागीच ठार तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. सुधीर देविदास पाटील (वय ४५) व ज्योती सुधीर पाटील (वय ४०) असे मृतांची नावे आहेत. मुळचे पारोळा तालुक्यातील…

बहिणाई स्मृती संग्रहालय येथे बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी निमित्त ‘स्मरण…

जळगाव दि. 2 प्रतिनिधी - कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी व लेवागणबोली दिना निमित्त बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यामार्फत जुने जळगावातील रामपेठ, चौधरीवाडा, बहिणाई स्मृती संग्रहालय…

एकनाथ शिंदे यांच्या आजच्या सर्व बैठका रद्द; कारण काय?

मुंबई । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले तरी अद्यापही नवीन सरकार स्थापन झाले नाहीय. महायुतीला बहुमत मिळालेलं असताना अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? याची घोषणा करण्यात आलेली नाही. यातच येत्या ५ डिसेंबरला…

एकनाथ शिंदेंच्या ‘या’ चार विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट होणार? यांना मिळणार संधी

मुंबई । एकीकडे सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असताना दुसरीकडे महायुतीत उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपदावरुन सुरु असलेला तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पण शपथविधीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ५ डिसेंबर रोजी…

नंदुरबारमध्ये मक्याला मिळतोय चांगला भाव, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करण्यात आलेली होती. पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्याला उत्पादन देखील चांगले झाले आहे. आता मक्याची काढणी केल्यानंतर बाजार समितीत विक्रीसाठी आणला जात आहे. यामुळे नंदुरबारच्या बाजार…

महायुतीचा सत्तावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर; कोण होणार मुख्यमंत्री?

मुंबई : यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या यशाची त्सुनामी पाहायला मिळाली. या निवडणुकीत महायुतीने तब्बल २३० जागा मिळवल्या. तर महायुतीने महाविकास आघाडीची गाडी ४६ जागांवर रोखली असून यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येण्याच्या आशा…

गुलाबराव पाटीलांचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर !

जळगाव । यंदाच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व निकाल लागला असून यात महायुतीला तब्बल २३० जागांवर यश मिळाले. तर महाविकास आघाडीला केवळ ४७ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र निकाल लागून आठ दिवस उलटले तरी देखील राज्यातील मुख्यमंत्री…