शेतकऱ्यांन्या रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घेण्याचे कृषी विभागाकडून आवाहन

रब्बी हंगामातील पिक विमा उतवण्यासाठी १५ डिसेंबर मुदत जळगाव । राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२३ पासून महाराष्ट्र शासनामार्फत एक रूपयात पिक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना या…

महायुती सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला मिळणार मंत्रि‍पदे?

मुंबई । महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या १४ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती समोर आली असून या विस्तारासाठी महायुतीमध्ये सूत्रही ठरले आहे. हिवाळी अधिवेशनानंतर उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार…

एका चुकीने विद्यार्थिनीचं आयुष्य संपलं, पेनाचं टोपण श्वसननलिकेत अडकलं, अन्…

धुळे । धुळे तालुक्यातील निमखेडी गावातील जिल्हा परिषद शाळेतून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे पेनाचं टोपण श्वसननलिकेत अडकल्याने सात वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अर्चना खैरनार असे दुर्दैवी मृत्यू…

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त

जळगाव । जळगाव जिल्हयात सुरु असलेल्या ख्रिसमस व नवीन वर्ष-2025 आगमनानिमित्त ‍विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने बेकरी तपासणी मोहीम तीव्र केलेली आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार केक व खादयपदार्थांची विक्री सुरु आहे.…

‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळात मंजुरी

नवी दिल्ली । भारतीय राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या…

अखेर मंत्रीमंडळ अन् खातेवाटपाचा तिढा सुटला, कोणाला काय मिळणार?

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचा तिढा आता संपल्याच जमा आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…

जावयानेच केली जळगावच्या वृद्ध व्यापाऱ्याची ४८ लाखमध्ये फसवणूक

जळगाव । दिलेल्या पैशांच्या पाच ते सहा पट रक्कम वाढवून परत देण्याचे आमिष दाखवत पुतणीचा पती व त्याच्या भावाने पिंप्राळा येथील व्यापाऱ्याची ४८ लाख ५६ हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. पैसे मागितल्यावर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.…

माणिकखांब गावच्या “वनदेव डोंगरावर” जागतिक पर्वत दिन साजरा

इगतपुरी |  घोटी शहरातील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक स्वतःचे काम धंदा,व्यवसाय आणि सांसारिक सर्व जबाबदारी पार पाडत सतत तीन दशकांपासून सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले,सर्वोच्च शिखर,डोंगरदऱ्या व पर्वतांवर…

इगतपुरीजवळ १ कोटी ५३ लाखाचा गुटखा जप्त ; एलसीबीचे पिआय राजू सुर्वे यांची उल्लेखनीय कामगिरी

इगतपुरी : मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि मानवी आरोग्यास हानिकारक खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यवसायांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुटख्याची वाहतूक, विक्री,…

सर्वसामान्यांना महागाईची झळ! केस कापणं, दाढी करणं महाग होणार

मुंबई : सध्याच्या घडीला महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सोनं-चांदी, भाजीपाला, तेल, साबण अशा अनेक गरजेपयोगी वस्तूंचे दरवाढ होत असल्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. आता ही महागाईची झळ केस कापण्यावरही येणार आहे. वाढती…