जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार
मुंबई । गेल्या रविवारी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यांनतर लगेचच राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. या हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्यादरम्यान खातेवाटप होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अखेर अधिवेशन संपल्यानंतर रात्री…