केरळात मान्सून वेळेआधीच दाखल होणार, महाराष्ट्रात कधीपर्यंत येणार?
मुंबई । उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आलीय. ती म्हणजे नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागात पोहचला आहे. तसेच तो 13 मे पर्यंत निकोबार बेटांवरही पोहोचेल, असा अंदाज…