केरळात मान्सून वेळेआधीच दाखल होणार, महाराष्ट्रात कधीपर्यंत येणार?

मुंबई । उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आलीय. ती म्हणजे नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागात पोहचला आहे. तसेच तो 13 मे पर्यंत निकोबार बेटांवरही पोहोचेल, असा अंदाज…

प्रतिक्षा संपली ! दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार; कधी आणि कुठे पाहता येणार ?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या अर्थात मंगळवारी (13 मे 2025) जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत…

खेळ छंद म्हणून जोपासा – भरतदादा अमळकर

विजेत्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव जळगाव | ‘आपण खेळ खेळतो मात्र त्यात बक्षिस मिळेलच असे नाही परंतू आनंद नक्कीच मिळेल, खेळभावना विकसीत होईल, आपल्या ध्येयाकडे करिअर म्हणून बघण्याचा संस्कार आपल्यावर संस्कारित होईल; त्यासाठी खेळ हा…

सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण, वाचा आजचे दर

भारत-पाक तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात थोडी चढ-उतार दिसून येत होती. पण आता सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भावात घसरण…

भारतीय सैन्याकडून पाकिस्तान अन् पीओकेमधील सुमारे ९०० दहशतवाद्यांचा खात्मा

भारतीय लष्कराने पाकिस्तानी भूमीवरून भारताविरुद्ध कट रचणाऱ्या दहशतवादी सूत्रधारांचे लाँच पॅड उद्ध्वस्त केले आहेत. ६ आणि ७ मे च्या रात्री, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर वारंवार हल्ले करत ते पूर्णपणे उद्ध्वस्त…

जळगावसह राज्यातील आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जळगाव । राज्यात सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान मोठं नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्याला देखील वादळी पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसाने संकट अद्यापही कायम असून हवामान विभागाने आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात…

केळीच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा

जळगाव : मागील महिन्यात जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रामुख्याने वादळी वारा व गारपीट झाल्याने केळी बागांचे अधिक नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला…

१२वीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

जळगाव । बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मानसिक तणावात आलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्याचा दोर कापला. त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात येथे घडली. ऋषिकेश दिनेश…

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी– पालकमंत्री…

▪️ शास्त्रशुद्ध शेतीबरोबर शाश्वत शेती करण्याचे आवाहन ▪️ खरीपपूर्व नियोजन बैठकीत थ्रेशर, ट्रॅक्टर वाटप ▪️ अपघातग्रस्त कुटुंबांना विमा अनुदान, निविष्ठांचे वितरण जळगाव | खरीप हंगामात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी खरीपपूर्व…

लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 देता येणार नाही? ही वस्तुस्थिती….; संजय शिरसाट यांचं मोठं विधान

मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली आणि महायुती सरकार भरघोस मतांनी पुन्हा निवडून आले. विधानसभेचा निकाल…