पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

“जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प” जळगाव प्रतिनिधी , १ फेब्रुवारी २०२५ - केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ हा जळगाव जिल्ह्याच्या शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी अनेक संधी घेऊन आलेला आहे. जिल्ह्याच्या…

फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार; वाचा IMD चा अंदाज?

मुंबई : फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण भारतभर उन्हाच्या झळा जाणवणार असून किमान व कमाल तापमान सरासरीहून अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हवामानात चढउतार दिसत आहे.गेल्या…

१२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली । देशाचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला आहे. यावेळी केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर…

सावधान : ‘जीबीएस’चा जळगाव शहरात शिरकाव !

जळगाव : शहरांमधील 50 वर्षीय महिलेला जी बी एस रुग्ण आढळला आहे संबधित महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्‍थिर असल्याचे अधिष्ठाता यांनी सांगितले आहे. चार दिवसापूर्वी या पन्नास वर्षे…

बजेटपूर्वीच सर्वसामान्यांना दिलासा! LPG गॅस सिलेंडरच्या दरात घट, चेक करा ताजे दर

भारतात तेल कंपन्यांकडून व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती ठरवल्या जातात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होतात. यामुळं CNG आणि PNG च्या किंमतीदेखील ठरवल्या जातात. आज देशाचा अर्थसंकल्प सादर…

गिलियन बॅरे सिंड्रोम नियंत्रणासाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज

जळगाव । गिलियन बॅरे सिंड्रोम (GBS) तसेच अन्य आरोग्य संकटांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा…

शहाद्यात बोगस आयुर्वेदिक औषधी निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा

नंदुरबार : शहादा येथील खेतिया रस्त्यावरील मलोणी शिवारात विनापरवाना आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून साडेसहा लाख रुपये किमतीचा कच्चा व पक्का माल तसेच औषध निर्मितीसाठी…

मराठी साहित्यासाठी AI चा वापर करा: देवेंद्र फडणवीस

आज सगळीकडे एआयचा बोलबाला पाहायला मिळत आहे. या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसारासाठी वापर केला पाहिजे. AI युगात जर आपण स्मॉल लँग्वेज मॉडेलमध्ये सर्व साहित्यिकांचे साहित्य टाकले. तर येणाऱ्या पिढीला साहित्यिकांनी काय लिहिले आहे, हे समजेल.…

महात्मा गांधी विचारांमुळेच भारत विश्वगुरू बनेल- सतीशचंद मेहता

जळगाव | गांधीजींचे संपूर्ण जीवन हाच एक संदेश आहे. त्यांच्या विचारांवर आपण चाललो तर भारत नक्कीच विश्व गुरू बनेल यात तीळमात्र शंका नाही असे मौलीक विचार मुख्य अतिथी सतीशचंद मेहता यांनी व्यक्त केले. महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या औचित्याने…

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींचा हायकोर्टाकडून जमीन मंजूर

मुंबई । कॉम्रेड गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. दरम्यान आता या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती ए.…