सोयाबीन खरेदीबाबत राज्याच्या पणन विभागाने दिलं स्पष्टीकरण

मुंबई । सोयाबीन खरेदी केंद्र बंद पडल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून यातच केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केल्याच्या बातम्या समोर आल्या.…

शेतकऱ्यांना तुर नोंदणीचा लाभ घेवून ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन; १६ खरेदी केंद्र कार्यरत

जळगाव । केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड अंतर्गत हंगाम २०२४-२५ तुर खरेदी करीता जळगांव जिल्ह्यात पणन महासंघामार्फत अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर,…

समस्यांना उत्तर शोधणाऱ्या युवकांची राष्ट्राला गरज : डॉ. लेकुरवाळे

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ग्राम संवाद सायकल यात्रेचा समारोप जळगाव - आज राष्ट्राला समस्यांचे उत्तर शोधणाऱ्या युवकांची गरज असून ग्राम संवाद सायकल यात्रेत सहभागी सर्व यात्रींनी हे दाखवून दिले आहे; राष्ट्रासमोरील समस्यांचे उत्तर…

जळगाव औद्योगिक क्षेत्राला ‘डी प्लस ‘ झोन करण्यासाठी अर्थमंत्री सकारात्मक

जिल्हा वार्षिक योजनेला वाढीव निधी देणार - उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार ▪️ उपमुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांचे नावीन्यपूर्ण योजनेसाठी आणि सादरीकरणासाठी कौतुक जळगाव । जळगाव मधील औद्योगिक वसाहत ही 'डी -झोन'…

जळगावात बेकायदेशीर गॅस सिलेंडरच्या साठ्यावर पोलिसांची धडक कारवाई

जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी रामेश्वर कॉलनी येथे छापा टाकून तब्बल 50 भरलेले गॅस सिलिंडर, तीन रिकामे सिलिंडर, तसेच मोटार आणि इतर साहित्य जप्त केले आहे. जळगावात बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर साठवून विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली…

धुळ्यात गांजाची शेती उद्ध्वस्त ; तब्बल सव्वा दोन कोटीचा मुद्देमाल जप्त

धुळे : धुळे जिल्ह्यातील आंबागाव शिवारात पोलिसांनी छापा टाकत गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे. यावेळी पोलिसांनी सुमारे तीन एकर क्षेत्रात कारवाई करत सुमारे 11 हजार किलो गांजासह सव्वा दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरपूर पोलिसांनी…

भारतीय राज्यघटनेमुळेच भारताची जागतिक स्तरावर एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख…

पटणा पीठासीन अधिकारी परिषदेत विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे यांचे प्रतिपादन पटणा | जागतिक स्तरावर भारताने एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे.आपल्या राज्यघटनेने त्यादृष्टीने भक्कम आधारशिला प्राप्त करून दिली असल्यानेच हे…

केळी क्लस्टर साठी 100 कोटींची मंजुरी – जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार फायदा !

केळी क्लस्टरला मंजुरी म्हणजे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे सामूहिक यश - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन केळी उत्पादकांना कोल्डस्टोरेज, वाहतूक आणि साठवणुकीसाठी अनुदान जळगांव | जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी…

सिंचन व बिगर सिंचनासाठी गिरणा धरणातून जिल्हा वासियांना मिळणार ७ आवर्तने !

गिरणा धरण १९६९ साली पूर्ण झाले असून गत ५३ वर्षात ते १४ वेळेस पूर्ण भरले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून हे धरण १००% धरण भरल्याने सिंचनाचे आवर्तन या वर्षी गिरणा धरणातून सिंचानासाठी ३ तर बिगर सिंचनासाठी ४ असे एकुण ७ आवर्तने पाण्याच्या उपलब्धते…

अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट समाजाभिमुख सोल्युशन!

जळगाव |  ‘विद्यार्थी दशेत असताना विज्ञान दिनानिमित्त प्रोजेक्ट केले जातात. अभ्यासक्रमाचा तो भाग असल्याने त्यात वेगळेपण कमी दिसते, मात्र अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रत्येक प्रोजेक्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे. दैनंदिन…