घरकुल योजनांमधील लाभार्थ्यांना एकसारखा निधी देण्याबाबत निर्णय घेऊ – मंत्री अतुल सावे

मुंबई | राज्यात राबविल्या जाणाऱ्या विविध घरकुल योजनांमधून लाभार्थ्यांना वेगवेगळे अनुदान दिले जाते. या योजनांना एकसारखे अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले असून त्यानुसार मंत्रिमंडळाच्या…

सुट्टीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाचा अपघातात मृत्यू

नंदुरबार । शिंदखेडा शहरातील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात सुटीवर आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. नंदलाल यशवंत शिरसाट (वय ३१) असे मृत जवानाचे नाव असून…

राज्यातील हवामानात मोठा बदल ; सहा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई । राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडत आहे, आता पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांत आज पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये अवकाळी…

धानवड येथे 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, पण विवाहितेच्या नातेवाईकांना घातपाताचा संशय

जळगाव । जळगावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण करणारा पती आणि सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून एका 22 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पण विवाहितेच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून घातपात करण्यात…

कारमधून विदेशी दारू आणि बिअरचा साठा जप्त

धुळे : धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापळा रचत कारमधून विदेशी दारू आणि बिअरचा साठा जप्त केला. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे. राज्यात दारू विक्री व वाहतूक करण्यास…

शेतकऱ्यांचं टेन्शन वाढणार! जळगावसह ‘या’ जिल्ह्यात बरसणार अवकाळी पाऊस

जळगाव ।  हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उद्या बुधवारपासून पावसाचा अंदाज दिला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यात देखील उद्या १९ रोजी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढणार आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या…

सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडे मुदतवाढीची मागणी – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई | राज्य सरकारने मागील वर्षात देशात इतर राज्यांच्या तुलनेत ११.२१ लाख मेट्रिक टन इतकी सर्वाधिक खरेदी केली आहे. अजूनही सोयाबीन शिल्लक असल्याने केंद्र सरकारकडे मुदतवाढ मागितली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत…

अवयव दान अभियान आणि मोफत नेत्र तपासणी ; जीवनविद्या मिशन तर्फे आयोजित उपक्रमाला चांगला प्रतिसाद

मुंबई | जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र नवी मुंबई २, अंतर्गत स्वानंद योग साधना केंद्र, पनवेल आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १६ मार्च २०२५ रोजी अवयव दान अभियान आणि मोफत नेत्र चिकित्सा शिबिर यांचे…

नागपूरमध्ये तुफान राडा

नागपूर । औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्य तापलंय. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यातील विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत. अशातच नागपूरमध्ये १७ मार्चच्या रात्री २ गटात तुफान राडा झालाय. काहींनी दगडफेक केली. परिसरातील…

हंडाभर पाण्यासाठी वणवण; साक्री तालुक्यात पाणी टंचाईचे भीषण चित्र

धुळे : सध्या उन्हाच्या तीव्र झळा जाणविण्यात सुरुवात झाली असून यानंतर आता ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांवर भटकण्याची वेळ आली आहे. धुळ्यातील साक्री तालुक्यातील धंगाई गावात महिलांना पाण्यासाठी उन्हातानात लांबपर्यंत पायपीट करावी लागत आहे.…