संविधानामुळे सामान्य माणसाला संधीची समानता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | मातीशी नाळ जोडलेल्या सामान्य कार्यकर्त्याची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड होणे हे भारतीय संविधानाने दिलेल्या संधीच्या समानतेचे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या विधानमंडळाला मोठी गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेला पुढे नेण्याची…

जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील आश्रमशाळातील विद्यार्थी प्रथमच विधान भवनाला भेट…

जळगाव । इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील आश्रमशाळेतील विद्यार्थी प्रथमच विधानभवनाला भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत. या अभ्यास भेटीत…

शालांत परीक्षेबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

पुणे । राज्यात सध्या उन्हाचा पारा ४० अंशावर पोहोचला आहे. यामुळे सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवत आहे. एप्रिल महिन्यात तापमान ४५ अंशांवर जाते. अशातच वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळच्याच सत्रात…

पाडव्याआधी सोनं-चांदीचे दर घसरले

मुंबई ।सध्या लगीन सराई सुरू आहे. त्यात पाडवाही जवळ आला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. त्यात सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि दरात घसरण पाहायला मिळाली असून यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना दिलासा मिळाला…

अधिवेशनाच्या अंतिम प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान केवळ दोनच मंत्री सहभागी; एकनाथ खडसे संतापले,…

मुंबई । राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. आजच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. मात्र यादरम्यान माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. ४२ मंत्री असतानाही सभागृहात केवळ…

जळगाव पोलीस दलाची शांतता समिती बैठक संपन्न

सण-उत्सव शांतते पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाकडून आवाहन जळगाव । जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीला…

लाडके आई-आजोबा म्हणून वृद्धांना मदत करा – डॉ. अण्णासाहेब टेकाळे

जळगाव | सरकारने ज्याप्रमाणे लाडकी बहिण योजना आणली त्याप्रमाणे ज्येष्ठांसाठी लाडके आई-आजोबा म्हणून मदत केली पाहिजे. कुटुंब पद्धती ज्याप्रमाणे बदल आहे त्याप्रमाणे समाजातील ज्येष्ठाविषयीचे आचरणही बदलत आहे. त्यामुळेच सरकारसोबत समाजातील प्रत्येक…

जळगावला मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान उच्चांक गाठणार

जळगाव : जळगाव जिल्हा तीव्र तापमानासाठी ओळखला जातो. यावर्षी जळगाव जिल्ह्यात मार्च आठवड्यापासूनच ४० अंशाच्या पार तापमान जाणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सर्तक राहण्याचे सांगितले आहे.…

माझ्या वडिलांना काय विचारता? तुमच्या वरिष्ठांना…; रोहिणी खडसेंची चित्रा वाघांवर टोला

जळगाव । भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सभागृहातील वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे. ठाकरे गटाचे नेते विधान परिषद आमदार अनिल परब यांना उद्देशून चित्रा वाघ यांनी हातवारे करत, तुमच्या सारखे 56 पायाला बांधून फिरते असं चित्रा वाघ म्हणाल्या…

शेतीपिकांवर परिणाम होणार! राज्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा

मार्च महिना सुरू झाल्यापासून उकाडा वाढला असून राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ दिसून आली. मात्र या आठ्वड्यात हवामानात अनपेक्षित बदल झाला. कुठे उकाडा तर, कुठे पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या…