जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस यलो अलर्ट जारी

जळगाव । सध्या राज्यावर अवकाळीचे संकट ओढावले असून  हवामान विभागाने अवकाळी पावसाबाबत काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. हा अवकाळी पाऊस विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह कोसळणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातही…

एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यवसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ४१ रुपयांने कमी केल्या आहेत. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. घरगुती गॅस…

राज्यात रेडी रेकनरमध्ये सरासरी दहा टक्के वाढ ; घराच्या किमती आणखी महाग

मुंबई । राज्यात सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न आणखी महागल आहे. कारण राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी रेडीरेकनरमध्ये (खरेदी-विक्रीचे व्यवहाराचे) वाढ केली आहे. राज्यात सरासरी ६ ते १० टक्क्यांनी खरेदी-विक्रीच्या दरात वाढ करण्यात आली…

ट्रक चालकाकडून पैसे घेतल्याप्रकरणी तीन वाहतूक पोलीस निलंबित

जळगाव । पाचोरा पोलीस ठाण्यातील तीन वाहतूक पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. एका वाहतूक पोलिसाचा ट्रक चालकाकडून पैसे घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी…

चैत्र पालवी स्वरोत्सवाने नव वर्षास आरंभ ; पाडवा पहाटला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव | नवीन मराठी वर्षाची सुरुवात चैत्र पालवी स्वर उत्सवाने करण्यात आली. दीपक चांदोरकर यांची संकल्पना असलेल्या ओवी ते पसायदान मराठी गीतांचा अविष्कार रसिक श्रोत्यांनी अनुभवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ…

‘मी गुढी-बिढी काही उभारत नाही.. ; विजय वडेट्टीवारांचं विधान अन् वादाची ठिणगी

राज्यात विविध विषयांवर वादाची मालिका सुरूच आहे. औरंगजेबाची कबर, नागपूर हिंसाचार, कुणाल कामरा आणि आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गुढी पाडवा या सणावर केलेलं एक वादग्रस्त वक्तव्य. ज्यामुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.…

पुरस्कार मिळतो तेव्हा स्फुर्ती आणि कार्य वेगवान होऊन समाज क्रांती घडते – गोरख बोडके

इगतपुरी : |  पुरस्कार मिळतो तेव्हा स्फुर्ती आणि कार्य वेगवान होऊन समाज क्रांती घडते. सामाजिक प्रेरणा बळावुन उपेक्षीतांपर्यंत पोहचण्याची गती प्राप्त होऊन विकासाची निती मुल्य जोपासली जातात असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस…

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सौजन्याने मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे  विशेष वाड्मय व नाट्य…

 जळगाव | मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशन यांच्या सहकार्याने विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार वितरण सोहळा डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृह येथे संपन्न झाला. यावर्षीचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार ‘फुलटायमर’…

शेतकऱ्यांची चिंता वाढली ! राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

पुणे । हवामान विभागाने राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी बसरण्याचा तसेच त्यासोबतच 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने…

धुळ्यात घातक रसायनयुक्त पनीरचा साठा जप्त

धुळे : औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने 300 किलो बनावट पनीर जप्त केलं. जप्त केलेल्या पनीरमध्ये घातक रसायन मिसळले जात असल्याचे आढळून आले असून, त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. अहवाल…