राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार
नंदुबार । राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील २४ जिल्हे १०३ तालुके अतिवृष्टी आणि गारपिटीने बाधित झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे, त्यात हजारो एकरांवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी…