राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार

नंदुबार । राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील २४ जिल्हे १०३ तालुके अतिवृष्टी आणि गारपिटीने बाधित झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे, त्यात हजारो एकरांवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी…

43 बोगस दाखल्यांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या ; जळगाव मनपातील गंभीर प्रकार

जळगाव । ​जळगाव महापालिकेत तहसीलदारांच्या बनावट सह्या वापरून ४३ जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे जारी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाईची मागणी होत…

राज्य सरकारने वाजतगाजत सुरू केलेली ‘एक राज्य, एक गणवेश’ योजना अखेर बंद

मुंबई । राज्य सरकारने गेल्या वर्षी मोठ्या थाटामाटात आणि वाजतगाजत सुरू केलेली योजना बंद केली आहे. 'एक राज्य, एक गणवेश' ही योजना अखेर बंद करून गुंडाळली आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना…

अवकाळीचे संकट कायम ! राज्यातील या जिल्ह्यांना आयएमडीकडून अलर्ट

राज्यात सध्या अवकाळी पावसाचे संकट असूनकाही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस झोडपून काढत आहे. दरम्यान आजही राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून येलो…

वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली । बहुचर्चित असलेलं वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. काल रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. या विधेयकाच्या बाजूने 288 तर 232 एवढी मतं पडली. अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत…

राज्यातील दुकानांच्या वेळेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई | महाराष्ट्रामध्ये आता सुविधा दुकाने २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरू ठेवता येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात, अशा दुकानांच्या कामकाजाच्या तासांवर पोलिसांनी घातलेले निर्बंध फेटाळून लावले आहेत. सुविधा…

राज्यात “जिवंत सातबारा” मोहीम सुरू; वारसांच्या नोंदी अद्ययावत करून घेण्याचे आवाहन

जळगाव |  महसुल विभाग 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यात "जिवंत सातबारा" मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत, सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अद्ययावत केल्या…

राज्यावर ‘अवकाळी’ संकट! आज कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. अनेक जिल्ह्यामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह…

बुलढाण्यात भीषण अपघात, 5 जण ठार, एसटी अन् लक्झरी बसच्यामध्ये बोलेरा कारचा चेंदामेंदा

बुलढाणा!बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या दुर्दैवी अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव ते शेगाव…

जळगाव तालुक्यात वीज कोसळून पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अंदाजानुसार जिल्ह्यात काही भागात सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. यातच जळगाव तालुक्यातील धानवड परिसरात वीज कोसळून एका पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू…