३ मे ते १६ मे दरम्यान जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू

जळगाव | आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये अपर जिल्हादंडाधिकारी…

जातिनिहाय जनगणना हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा क्रांतिकारक निर्णय-…

मुंबई | जातनिहाय जनगणना करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा क्रांतिकारक निर्णय आहे. जातनिहाय जनगणने च्या निर्णयाचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात…

धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार; माजी आमदार राष्ट्रवादीच घड्याळ हातात बांधणार

धुळे । धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा खिंडार पडणार आहे. कारण आज जळगाव जिल्ह्यातील पाच माजी आमदारांसोबतच धुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते राष्ट्रवादी…

महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा

पुणे | राज्यात सध्या कडक उन्हाळ्याचा तडाखा सुरू असतानाच हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे.…

जळगाव जिल्हा कार्यालयीन सुधारणांमध्ये राज्यात तिसऱ्या क्रमांकावर; 100 दिवसांत उल्लेखनीय कामगिरी

जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्याला जिल्हाधिकारी यांनी दिले श्रेय_ जळगाव | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात 100 दिवसांच्या विशेष कार्याल यीन सुधारणा मोहिमेच्या 1 मे दिवशी निकाल घोषित झाला असून…

अवघ्या काही तासात अपहरणग्रस्ताची सुटका; खंडणीखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील वाघले येथील गणेश ताराचंद राठोड (वय ४२) यांचे अनोळखी व्यक्तींनी अपहरण करून ४५ लाखांची खंडणी मागितली होती. त्यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ त्यांचा मुलगा अनिल गणेश राठोड याला पाठवून खंडणीखोरांकडून धमकी दिली जात…

जळगाव तालुक्यात 26 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, सासू नणंदेने गळा दाबून खून केल्याचा आरोप

जळगाव । तालुक्यातील किनोद येथील 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (१ मे) समोर आली होती. दरम्यान ही आत्महत्या नसून सासू आणि ननंद यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला…

तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड द्या – अशोक जैन

इनोव्हेशनमध्ये अहमदाबाद, बिझनेस प्लॅन स्पर्धेत पुणे जिल्हा प्रथम; ‘फाली-२०२५’ च्या दुसऱ्या सत्राचा समारोप जळगाव| ‘आताची पिढी माहिती व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप प्रगत आहे त्यांना कमी वेळेत कमी श्रमात यश मिळेल यासाठी आशा असते,…

महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी ; 30 एप्रिलपर्यंत हे काम करा, अन्यथा..

मुंबई | राज्यातील लाखो रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिधापत्रिकेस आधार क्रमांक संलग्न करून त्यावरील नावाची पडताळणी करण्याची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने दिलेली अंतिम मुदत उद्या – 30…

राज्य मंत्रिमंडळाने घेतले ११ मोठे निर्णय!

मुंबई । महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक आज मंगळवारी पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ११ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेषतः महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण २०२५ ला मंजुरी देण्यात आली आहे, जी…