जळगावसह राज्यातील आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जळगाव । राज्यात सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान मोठं नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्याला देखील वादळी पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसाने संकट अद्यापही कायम असून हवामान विभागाने आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात…

केळीच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा

जळगाव : मागील महिन्यात जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रामुख्याने वादळी वारा व गारपीट झाल्याने केळी बागांचे अधिक नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला…

१२वीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

जळगाव । बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मानसिक तणावात आलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्याचा दोर कापला. त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात येथे घडली. ऋषिकेश दिनेश…

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी– पालकमंत्री…

▪️ शास्त्रशुद्ध शेतीबरोबर शाश्वत शेती करण्याचे आवाहन ▪️ खरीपपूर्व नियोजन बैठकीत थ्रेशर, ट्रॅक्टर वाटप ▪️ अपघातग्रस्त कुटुंबांना विमा अनुदान, निविष्ठांचे वितरण जळगाव | खरीप हंगामात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी खरीपपूर्व…

लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 देता येणार नाही? ही वस्तुस्थिती….; संजय शिरसाट यांचं मोठं विधान

मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली आणि महायुती सरकार भरघोस मतांनी पुन्हा निवडून आले. विधानसभेचा निकाल…

12वी परीक्षेचा निकाल जाहीर ;  जाणून घ्या विभागनिहाय निकाल

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल 91.88 टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत…

राज्यात अवकाळी पावसाचे संकट ; जळगाव जिल्ह्यातही ९ मे पर्यंत पावसाचा अंदाज

जळगाव । महाराष्ट्रातील अनेक शहरांचे तापमान 40 अंशाच्या वर पोहचले आहे. यामुळे उन्हाची दाहकता वाढली असून उष्णतेने नागरिक हैराण झाले. मात्र त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचे संकट समोर आले आहे. गुजरातच्या समुद्रात वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती…

मग आम्हालाही मार्ग मोकळा” – गिरीश महाजनांचा अजित पवारांना टोला

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह काही माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश घेत आहे. मात्र यावरून भाजप नेते ना. गिरीश महाजन यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला लगावत…

चेन्नई सेंट्रल ते भगत की कोठी रेल्वे सेवा सुरू; जळगाव, भुसावळ प्रवाशांना सुविधा

जळगाव : देशभरातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी, रेल्वेने आणखी दोन नवीन गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी एक ट्रेन एमजीआर चेन्नई-भगत की कोठी (जोधपूर) पर्यंत धावेल. विशेष जळगाव व भुसावळ येथील प्रवाशांना या गाडीचा लाभ मिळणार…

जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात थ्री टेस्ला एमआरआय मशीनचे उद्घाटन

जळगाव | जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विविध उपचारांसाठी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री घेतली असून, आज अद्ययावत एमआरआय मशीनचे लोकार्पण झाल्यामुळे एवढ्या सुविधा असलेले हे राज्यातील पहिले…