रोहिणी खडसेंचं राष्ट्रपतींना पत्र; म्हणाल्या, आम्हाला खून करण्याची परवानगी द्या…

जळगाव । आज जागतिक महिला दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दुसरीकडे या दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले.…

उन्हाळी हंगामी पिकासाठी 15 एप्रिल पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव । कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांच्या अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्हयातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजुर उपसा सिंचन योजना यांचा पाण्याचा फायदा घेणारे तमाम…

नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाची निविदा काढली ; अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

मुंबई । उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणाऱ्या बहुचर्चित नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देत महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत राजकीय लाभ घेण्याचे सूत्र ठरवले होते. नाशिक, जळगाव जिल्ह्यांना सिंचनाचा मोठा…

महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.७: राज्यातील सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सुकर झाले पाहिजे. समाधानी झाले पाहिजे. उद्योग बहरले पाहिजेत. माझा लाडका शेतकरी, लाडक्या बहीणी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ सुखावले पाहिजेत. सुरक्षित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र हेच आमचे…

राज्याची गंभीर आर्थिक परिस्थिती ; काय आहे आर्थिक सर्वेक्षण अहवालात?

मुंबई । आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’, या म्हणीप्रमाणे राज्य सरकारचे कामकाज सुरु आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल आज विधानसभेत सादर केला. यात कर्ज आणि व्याजापोटी…

जात पडताळणीसाठी आता ५०० च्या स्टॅम्पची गरज नाही

मुंबई । उत्पन्न, अधिवास, नॉन-क्रिमीलेयर, जात पडताळणी आणि तत्सम प्रमाणपत्रे मिळवणाऱ्यांना ₹५०० च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागत होतं. पण आता यापुढे ५०० रुपयांचा स्टॅम्प लागणार नाहीये, याबाबत सरकारने नवीन नियम लागू केलाय.…

बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार ; यावल तालुक्यातील घटना

यावल | तालुक्यातील मानकी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भातील माहिती अशी की, आज दुपारी दोन वाजता साकळी गावाजवळच्या मानकी शिवारात बिबट्याने बालकावर हल्ला केला.…

मराठीवरून राज ठाकरेंनी भैय्याजी जोशींचा घेतला समाचार

मुंबई । मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही, असे वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. जोशी यांनी केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली असून पुन्हा एकदा…

कडकडत्या उन्हात प्रवाशांचे हाल होणार? एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन छेडण्याचा इशारा

मुंबई । एसटी ही अनेक प्रवाशांसाठी महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. मात्र कडकडत्या उन्हात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक…

जळगाव येथे शिवसृष्टी उभारण्यात येणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

जळगाव । नाशिक जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी निफाड, पिंपळगाव, नांदगाव, येवला शिवसृष्टीचे काम सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्कचे काम जळगाव येथे करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेमध्ये सांगितले. मंत्री…