कवी प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय राज्यश्री शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर

जळगाव : येथील कवी साहित्यिक तसेच सांस्कृतिक साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांना सामाजिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय "राजश्री शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार" जाहीर झाला आहे.साहित्यिक कै…

एकनाथ खडसेंवर मंत्री गिरीश महाजनांची सडकून टीका ; म्हणाले..

जळगाव । राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर सडकून टीका केली. तुमच्याकडे चाललेले आहे ते…

16 दिवस आधीच मान्सून मुंबईत धडकला ; हवामान विभागाची घोषणा

मुंबई । राज्याच्या हवामान इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. भारतीय हवामान विभागाने २६ मे २०२५ रोजी मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून, ही नोंद गेल्या ६८ वर्षांत सर्वात लवकर झालेली आहे. सरासरी मान्सून आगमनाची तारीख…

जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून मान्सून दाखल होईल?

जळगाव । राज्यात मान्सून दाखल झाला. मात्र त्यापूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले. आहे. दरम्यान अजलगाव जिल्ह्यात शनिवारी काही तालुक्यांमध्ये जोरदार…

पाऊस पडला तरी पेरणीची घाई नको ; सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई : यंदाच्या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाल्याने २५ मे रोजीच दक्षिण कोकणात तो दाखल झाला आहे. तब्बल दहा दिवस आधी पावसाने राज्यात वर्दी दिली आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसात मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असून राज्यातील…

घरफोडीतील चोरटा अवघ्या सहा तासांत जेरबंद

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथे बंद घरात घडलेल्या घरफोडीचा अवघ्या ६ तासांत छडा लावून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. चोरट्याने घरातून ३ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती. मेहूणबारे पोलिसांनी तपास करून चोरी…

जळगाव जिल्ह्यातील ७ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

मान्सूनपूर्वीच कारवाईने खळबळ जळगाव । आगामी मान्सून पूर्वीच कृषी विभागाकडून जळगाव जिल्ह्यातील ७ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे.  या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. मान्सून सुरु होण्यापूर्वी कृषी…

खरीप हंगाम 2025 अनुषंगाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित – शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध

जळगाव । महाराष्ट्र राज्यात खरीप हंगाम हे शेती क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, राज्यातील शेतकरी हा हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतो. खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा वेळेत, गुणवत्तापूर्ण व मुबलक…

तूर खरेदीला केंद्र सरकारकडून २८ मेपर्यंत मुदतवाढ 

मुंबई  | राज्यातील तूर उत्पादक शेतकरी मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. यामुळे राज्यातील…

चोपडा शहरात ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोघांना चिरडले

चोपडा । चोपडा शहरात स्वस्तिक टॉकिज परिसरात एसटीचे ब्रेक फेल झाल्याची घटना समोर आली. ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ…