अकरावीच्या प्रवेशासाठी लाच घेताना दोन शिक्षक अटकेत

मेहुणबारे ( जळगाव ) : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात अकरावीच्या प्रवेशासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना दोन शिक्षकांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी…

जळगावच्या सुजाता बागूल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव 18 वर्षांच्या अतुलनीय आरोग्य सेवेसाठी मिळाला सन्मान नवी दिल्ली  | जळगाव जिल्ह्यातील कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहायक परिचारिका व मिडवाइफ सुश्री सुजाता अशोक बागूल…

बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

म्हसावद-बोरनार जिल्हा परिषद गटातील ‘पद्मालय’ महिला प्रभाग संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न जळगाव  । “बचत गटातील प्रत्येक महिला ही आपल्या घराची अर्थमंत्री आहे. बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाला चालना द्या, पारदर्शकता ठेवा, आणि वेळेवर…

लाचखोर मुख्याध्यापकावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल

जळगाव : एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील संत हरिहर महाराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप प्रभाकर महाजन (वय ४५) यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा लाच मागण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच मुख्याध्यापकांविरुद्ध ११…

ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषीमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान

नाशिक । राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं. कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्या दरम्यान त्यांनी “हार्वेस्टिंग…

कवी प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय राज्यश्री शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर

जळगाव : येथील कवी साहित्यिक तसेच सांस्कृतिक साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांना सामाजिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय "राजश्री शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार" जाहीर झाला आहे.साहित्यिक कै…

एकनाथ खडसेंवर मंत्री गिरीश महाजनांची सडकून टीका ; म्हणाले..

जळगाव । राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर सडकून टीका केली. तुमच्याकडे चाललेले आहे ते…

16 दिवस आधीच मान्सून मुंबईत धडकला ; हवामान विभागाची घोषणा

मुंबई । राज्याच्या हवामान इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. भारतीय हवामान विभागाने २६ मे २०२५ रोजी मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून, ही नोंद गेल्या ६८ वर्षांत सर्वात लवकर झालेली आहे. सरासरी मान्सून आगमनाची तारीख…

जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून मान्सून दाखल होईल?

जळगाव । राज्यात मान्सून दाखल झाला. मात्र त्यापूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले. आहे. दरम्यान अजलगाव जिल्ह्यात शनिवारी काही तालुक्यांमध्ये जोरदार…

पाऊस पडला तरी पेरणीची घाई नको ; सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई : यंदाच्या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाल्याने २५ मे रोजीच दक्षिण कोकणात तो दाखल झाला आहे. तब्बल दहा दिवस आधी पावसाने राज्यात वर्दी दिली आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसात मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असून राज्यातील…