एरंडोल येथील वरखेडे येथे विजेचा धक्का लागल्याने एकाच परिवारातील पाच जणांचा मृत्यू
जळगावमध्ये विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर जळगावमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.
जळगावमधील…