‘मी गुढी-बिढी काही उभारत नाही.. ; विजय वडेट्टीवारांचं विधान अन् वादाची ठिणगी

राज्यात विविध विषयांवर वादाची मालिका सुरूच आहे. औरंगजेबाची कबर, नागपूर हिंसाचार, कुणाल कामरा आणि आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गुढी पाडवा या सणावर केलेलं एक वादग्रस्त वक्तव्य. ज्यामुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.…

पुरस्कार मिळतो तेव्हा स्फुर्ती आणि कार्य वेगवान होऊन समाज क्रांती घडते – गोरख बोडके

इगतपुरी : |  पुरस्कार मिळतो तेव्हा स्फुर्ती आणि कार्य वेगवान होऊन समाज क्रांती घडते. सामाजिक प्रेरणा बळावुन उपेक्षीतांपर्यंत पोहचण्याची गती प्राप्त होऊन विकासाची निती मुल्य जोपासली जातात असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस…

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सौजन्याने मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे  विशेष वाड्मय व नाट्य…

 जळगाव | मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशन यांच्या सहकार्याने विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार वितरण सोहळा डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृह येथे संपन्न झाला. यावर्षीचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार ‘फुलटायमर’…

शेतकऱ्यांची चिंता वाढली ! राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

पुणे । हवामान विभागाने राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी बसरण्याचा तसेच त्यासोबतच 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने…

धुळ्यात घातक रसायनयुक्त पनीरचा साठा जप्त

धुळे : औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने 300 किलो बनावट पनीर जप्त केलं. जप्त केलेल्या पनीरमध्ये घातक रसायन मिसळले जात असल्याचे आढळून आले असून, त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. अहवाल…

चांदोरकर प्रतिष्ठान तर्फे चैत्र पालवी स्वरोत्सव

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, प्रभू श्रीरामांचा वनवास संपल्यानंतर अयोध्या प्रवेशाचा दिवस, चैत्र नवरात्रीची सुरुवात होणारा दिवस अर्थात गुढीपाडवा ह्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल स्व. वसंतराव…

एप्रिलपासून वीज स्वस्त होणार; दरात १० टक्के कपात

वाढत्या वीजदरांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या १ एप्रिलपासून वीज स्वस्त होणार आहे. महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सुनावण्या…

जळगावसह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होणार

पुणे । राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला असून यातच पुन्हा एकदा राज्यावर बेमोसमी पावसाचे संकट आहे. हवामान विभागाने राज्यात वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. या जिल्ह्यांना अलर्ट…

जळगावमध्ये सोन्याच्या दरामध्ये पंधराशे रुपयांनी वाढ

जळगाव: आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीचे भाव घसरले होते. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करु असा अनेकांचा मानस होता. पण अचानक सोने चांदीच्या दरात भाववाढ झाली आहे. त्यामुळे सणावराला खरेदी करण्याची तयारी दाखवणाऱ्या ग्राहकांचा…

राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु.२५५५ कोटी विमा नुकसान भरपाई

मुंबई : राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा  निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान…