जळगावात आकाशातून रहस्यमय धातूचा तुकडा पडल्याने खळबळ

जळगाव । जळगावातील एमआयडीसी परिसरात आकाशातून एका धातूचा तुकडा जमिनीवर पडल्याने खळबळ उडाली. आकाशातून जमीनीवर पडलेला धातूचा तुकडा तब्बल 16 किलोचा असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र हा तुकडा नेमका कुठून आला आणि कोणत्या धातूचा आहे, याबाबत…

भाविकांना विठ्ठलाची वारी घडवून आणणारा भडण्याचा पांडुरंग

संकटांना सामोरे जाऊन चाळीस वर्षांपासुन अखंड वारी शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील माजी सरपंच व वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष माजी वि का स सोसायटीचे चेअरमन तसेच दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन असे अनेक राजकीय पटलावर विविध पदे भूषवित…

राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढणार ; हवामान खात्याकडून आज या जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरींची हजेरी लावत आहे. मात्र उद्या शनिवार, 5 जुलैपासून राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने…

रोहिणी खडसे व कार्यकर्त्यांवर जीवे मारण्याच्या धमकीचे आरोप ; राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव । राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पीए राहिलेल्या पांडुरंग नाफडे याच्याकडून पत्नीचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात रोहिणी खडसे यांचं देखील नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रोहिणी खडसे…

महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या ; राहुल गांधींनी सरकारवर साधला निशाणा, म्हणाले..

मुंबई । राज्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असल्याचे चित्र आहे. कृषीप्रधान असलेल्या आपल्या देशामध्ये प्रगतशील अशा महाराष्ट्रामध्ये बळीराजाला मात्र आपला जीव गमवावा लागतो आहे. मागील तीन महिन्यांमध्ये शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली…

आठ हजारांची लाच घेताना दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

पारोळा । सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी आठ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना मोंढाळा, ता.पारोळा येथील वनपाल दिलीप भाईदास पाटील (52, रा.देवपूर, धुळे) व चोरवड वनपाल वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड (38, रा.पारोळा) यांना जळगाव एसीबीने अटक…

शेतकऱ्यांना दिलासा! फळपिक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढली

मुंबई । राज्य सरकारने शेतकऱ्यांना पिक विम्यासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. दरम्यान, आता फळपिक विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. हवामान आधारित फळपिक विम्यासाठी अर्जाची शेवटची तारीख वाढवून देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा…

अमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई : ‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारीअंतर्गत त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा या अधिवेशनातच केली जाईल, अशी माहिती…

गुरुपौर्णिमा निमित्त किरीटभाईजींचे जळगावात होईल प्रवचन

जळगाव | जळगाव शहरात गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त आगमन होत आहे. देशात तसेच विदेशात मॉरिशस पासून वेगवेगळ्या शहरात दि. 28 जून ते 21 जुलै दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.7 जुलै रोजी जळगाव येथील छत्रपती संभाजी…

त्रिभाषा सुत्रासंदर्भात मोठी अपडेट, राज्य सरकारने नवीन जीआर काढला

मुंबई । मागच्या काही दिवसापासून राज्यात त्रिभाषा सूत्रावरून वाद उफाळला आहे. हिंदी भाषा सक्तीचा निषेध करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एल्गार पुकारला. तसेच मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच…